Wednesday, August 26, 2020

FOREIGN EXCHANGE RESERVES

 


FOREIGN EXCHANGE RESERVES

        Foreign Exchange Reserves are the external assets in the form of Foreign currency assets(capital inflows to the capital market,FDI and external commercial borrowings), gold and SDR(Special Drawing Rights of the IMF) accumulated by India and controlled by the RBI.


Objectives(Why  countries hold foreign exchange reserves):

       It held in supporting of a range of objectives like supporting and maintaining confidence in the monetary policy, exchange rate management and maintain confidence in the financial markets.

      It held for external transaction, speculative and precautionary purpose.

      It will help in managing India's external and international financial issues. 

      It is a big cushion in the event of any crisis on the economic front and enough to cover the import bill of the country for a year. 

      It help to the rising reserves have also helped the rupee to strengthen against roller.

      Reserves will provide a level of confidence to market that a country can meet it’s external obligation needs and external debt obligations maintain reserve for national disasters or emergencies.

      Limiting external vulnerability by maintaining directed currency liquidity to absorb shocks during times of crisis including national disasters or emergencies.


     RBI functions as the custodian and manager of foreign exchange reserves and operates within the overall policy framework agreed upon with GOI.

    RBI sells the dollar when rupee weakens and buys the dollar when the rupee strengthen.



SDR(Special Drawing Rights):

     The SDR is neither a currency nor a claim on the IMF. Rather , it is a potential claim on the freely usable currencies of the IMF members. SDR can be exchanged for their currencies.

     The currency value of the SDR is determined by summing the value in U.S. rollers, based on market exchange rates, of a basket of major currencies(the U.S dollar, Euro, Japanese yen, pound sterling and the Chinese yuan/ renminbi). The SDR currency value is calculated daily. The valuation basket is adjusted for every five years.


SDR basket:

Currency    Weights                   Fixed number 

                     determined in the    of units of 

                     2015 Review              currency

U.S. Dollar 41.73 0.58252

 Euro 30.93 0.38671

 Chinese Yuan. 10.92                 1.0174

 Japanese Yen. 8.33      11.900

 Pound Sterling 8.09 0.085946

      

      The SDR basket of currencies includes the US dollar, Euro, Japanese yen, Pound sterling and Chinese Yuan/ renminbi.

     Quota (the amount contributed to the IMF) of a country is denominated in SDR.

      Members voting power is related directly to their quotas. 



Now, India is the world's 5th largest foreign exchange reserve holder.


World top 5 foreign exchange holders are as following:

Countries           Millions          Figures as of

                            of US dollar 

1)China              3298220           July 2020

2)Japan              1402475           July 2020

3) Switzerland 896111             June 2020

4)Russia            590200             14 August 2020

5)India              535252             14 August 2020


India's present position of foreign exchange reserves:

Item.                 As on August 14, 2020

                          In Rupees           In US$                                                  Millions

Total Reserves  4009058            535252

a)Foreign           3681783           491550  

Currency Assets    

b)Gold                281589             37595

c)SDRs               11082                1479

d)Reserve         34605                4628

 position in the IMF   



       At a time when the economy is under stress and the growth is expected to contract in 2020-21, the rising forex reserves have come as a breather as it can cover India’s import bill of more than one year.

     This recent surge in foreign exchange reserves due to the improvement in the trade deficit, rise in investment in foreign portfolio investors in Indian stocks and FDI. On other hand, the fall in crude  prices has brought down the oil import bill, saving precious foreign exchange reserves. Overseas remittances and foreign travels have fallen steeply.

    *In 1991, India was in economic crisis India's foreign exchange reserves record low stood at $1.2 billion in January and depleted by half by June, barely enough ti last for roughly 3 weeks of essential imports.

    *The present position of following countries to cover for imports in months(Ref. Dainik Bhaskar date on 25th August):

1)Saudi Arabia-38.8 months

2) Switzerland-38.2 months

3)Brazil-24.6 months

4)Japan-23.3 months

5)Rassia-22.1 months

6)China-18.8 months

7)India-16.5 months


Reference: Data from World bank, IMF and RBI.


By...

S.M.Rachawad 

At Post Palak. Tq.Bhokar.

Dist.Nanded.


Tuesday, August 4, 2020

Exercise on Articles

Fill in the blanks with appropriate articles from 'a', 'an' and 'the'.

1)He is.... American.

2) I wrote.... letter.

3)The Godavari falls into.... Bay of Bengal.

4)This is.... better of the two designs.

5)The scored six runs.... over.

6)What.... lovely dress!

7)She is ....expert in child psychology.

8)I'am.... an optimist.

9)The Nile is.... longest river in the world.

10) Shakespeare is.... greatest playwrite in English. 

11)He doesn't behave like.... Indian.

12)He is... expert in playing.... Sitar.

13)She is working in.... University in Italy.

14)I will finish the work in....hour.

15)I received the message through....SMS.

16)Singapur lies on.... Equater.

17)He is.... MP.

18).... sun is the centre of the solar system.

19) Chennai is one of.... biggest cities in India.

20)Venus is.... hottest planet in the Solar System.


By...

S.M. Rachawad.

Monday, August 3, 2020

USE OF ARTICLES

                                                                   

USE OF ARTICLES


Articles are two types:

A)The Indefinite Articles

B)The Definite Articles


A)The Indefinite Articles
The indefinite article is used to mean 'one'.

The following use of indefinite articles:
1)Used to mean any/every/all.
E.g. A cow has four legs(any cow)
       A car must be insured(all car)

2)Used to mean a person like.
E.g. His father is a Hitler(A strict-man like Hitler).
       She feels that she is a Deepika (A beutiful girl like Deepika).

3)Used to mean an unknown person.
E.g. A miss. Marrie John is on the line. She wants to talk to you(An unknown girl whose name is Mss.Marrie John).

4)Used to mean indicate exclamation(To express sudden strong feeling, fear, surprise, terror, anger,        
    happiness).
E.g. What an irresponsible fellow you are!(saying by angrily).

5)Used to mean a noun compliment.
   After 'be form'  a noun is used that noun is called noun compliment.
   i.e. (be form + article + singular noun).
   E.g. She was an Italian.
           I am a lecturer.

6)Used to indicate price, speed and ratio(mean 'per' ).
E.g. Rs.200 a kilo.
       Twice a week.
        100 km an hour.

7)Used with the following words (many, like, such, as)  after these words it is used.
E.g. It is flying like a bird.
       I have warned him many a time. 

8)Used with the following words.
    a lot, a lot of, a couple of, a piece, a piece of, a slice, a slice of, a great many, a great deal of, a number of, a large/great number.
       
Omissions of indefinite articles:
1)With uncountable and plural noun it is not used.
E.g. A Gold is a precious metal. ()
       Gold is a precious metal.(✓)
       
       We want an advice from you.()
       We want some advice from you.(✓)

2)With the names of meals and diseases it is not used.
E.g. She is suffering from a  typhoid.()
       She is suffering from typhoid.(✓)

       a breakfast, a lunch, a dinner. ()
       breakfast, lunch, dinner.()

3)Before the word mean human being we should not use.
E.g. a man is a social animal.()
       Man is a social animal.(✓)

Some important points to be  rememberd: 
A/An which one and when it it is used?
     'An' is used with a word beginning with vowel and vowel sound. E.g. An egg, a elephant, an actor, an invitation.

     Some words beginning with consonant but having with vowel sound. 
E.g. an FBI, an HCL, an LLB, an MA, an MSC, an MMS, an MLA, an MLC, an MP, an NRI, an NCC.


    'A' is used with a word beginning with  consonant and consonant  sound.
E.g. A banana, a cat, a boy.

    Some words beginning with vowel but not vowel sound.
E.g. A uniform, a unit, a useful, a university, a unique, a universal.(a word pronounsation starts from 'यु').




B)The Definite Article 'The'.
    'The' is pronounced as द( ðə) and दि(ðɪ).
     दि(ðɪ)- pronounced a word before vowel sound.
     द( ðə) pronounced a word before consonant sound.

The definite article used before:
1)Names of the canals, rivers, sea, ocean.
E. g. The Suez, The Godavari, The Bay of Bengal, The Pacific Ocean.

2)Before the names of  ranges of mountains.
The Himalayas
The Eastern Ghats

3)Before the names of group of islands and plural name of a country.
E.g. The Andamans(island)
        The Netherlands (island)
        The USA(United States)
        The U.K.

4)Before the names of the deserts and gulfs
The Sahara, The Arabian Gulf.

5)Before the names of musical instrument.
E.g. The Sitar, The Piano, The harp.

5) Before the names of building and structure with historical important.
E.g. The Tajmahal, The pyramid, The great wall of china.

6) Before the names of inventions.
E.g. The radio, The electric bulb, The telephone.

7) Before the names of designations.
The manager, The principal, The accountant, The principal.

8)Before the names of religious books and holy books.
E.g. The Bible, The Quran, The Upanishad.

9)Before the names of epic and classics.
E.g. The Ramayana, The Mahabharata, The Bhagvad Gita, The Paradise Lost.

10)Before the names of the trains, ships.
E.g. The Titanic, The Rajadhani Express.

11)Before the names of a part of the body if it is touch.
E.g. She patted me on the head. 
        He was stabbed thrice in the back.

12) Before the names with either of the following two structure.
1)Noun+of+Noun
2) Adjective+Noun
E.g. The Gandhi of America
        The Manchester of India

        The new forest
        The United Nations

13)Before the words when they represent a region.
E.g. The North, The East, The West, The  South.

14)Before an adjective which represent a class.
E.g.The responsibility lies with the educated(educated people).
       Fortune favours the brave(brave people).
       The scheme will benefit the poor(poor people).

15)With the double comparative structure we use 'the'.
E.g. The higher you go, the colder you get.
        The sooner you start, the better it is.

16)Before the comparative which is succeeded by the phrase "of the two".
E.g. The taller of the two girls.
       The elder of the two brothers.
       
17)With the superlative
E.g. The richest family in our village.
       The best book on the Subject.
       The longest river in the world.
       One of the biggest cities in India.

        

By...

S.M.Rachawad.
At Post Nanded.
srachawad370@gmail.com.



Saturday, August 1, 2020

TRUE WORDS

TRUE WORDS: "इंसान की इंसानियत उस वक्त खत्म हो जाती है जब उसे दुसरों के दुःख पर हंसी आने लागती है".
     Once upon a time you are a very powerful person. But at present you become weak. Yours situation become bad. It may because you  missunderstand about self or not recognises yours strength or may because of  in fact. In the situation if  you do not understand the life, then keep your  mind calm, be positive. Wait for the situation will be changed. And ignore all about these..
    By seeing your situation People started to make problems with you.
    By seeing your situation People are started to blame.
    By seeing you situation people are started to underestimate.
    By seeing your situation people are started to missguide.
    By seeing your situation people are started to laughing at you.
    By seeing your situation People are started to allegate.
    Dear my friend, Let them excuse. Be calm. In Hindi famous quote "इंसान की इंसानियत उस वक्त खत्म हो जाती है जब उसे दुसरों के दुःख पर हंसी आने लागती है". It means taking the opportunity of the person's weakness/situation, the people are started to do above all. In such situation their humanity and morality lost. 
     No worry, God will take care of you. Let them excuse. Wait for the time to change. You time will change. Your good time will come. 
   Now they laughing at you, later they will cry.

By....
S.M. Rachawad.
At Post Nanded.

Words:Respecting inappropriate, unseemy, and unworthy person is like insulting ourself...

True words: 
         Mostly, deciding inappropriate and appropriate person changes with person to person, giving respect and taking respect changes with person to person. It means one person in one's view may good but in other view may not good. It's subjective. If we give not give respect to other doesn't matter. Why we worry and feel insult after giving respect. If we feel insult in such situation so we should not go with respect. It's totally subjective. If we give respect, love, truth and trust in exchange you will get same from others.     
        Forgetting negativity in others finding positivity is the best way to keep peace of mind and happiness.
        Friendship symbol 🤝🤝 implying "Give respect , love , truth and trust same you will get from others.

S.M. Rachawad.

RBI MONETARY POLICY

RBI MONETARY POLICY

      The Reserve Bank's Monetary Policy Department formulates monetary policy.

Broad Objective Of Monetary Policy:
1)Price Stability
2)Ensuring adequate flow of credit to productive sectors.
3)Financial stability

Specific Objectives Of Monetary Policy:
1)Mobilization of the savings and promote capital formation
2) Maintain High GDP Growth
3)High Export Growth Rate
4)Higher Employment Generation Rate
5)Economic Stability

Tools under Monetary Policy:
1)Direct Instruments
a) Cash Reserve Ratio
     The share of net demand and time liabilities maintained as a cash balance with RBI by  all scheduled commercial banks
(Excluding Regional Rural Banks and Local
Area Banks).
     Previously there was a floor of 3 and  ceiling of 20 percent that could be imposed by RBI.            
     RBI raised maximum level of CRR on the date  01/07/1989, 04/05/1991, 11/01/1992, 21/04/1992, 08/10/1992. 
      And first time it was decreased to below 5% level i.e.4.75% on 16/11/2002.
     At present CRR rate is 3%. 
     Since 2006 there is no minimum or maximum level of CRR that needs to be fixed by the central bank of india.
     At present RBI does not pay any interest on the CRR deposits.

2)Statutory Liquidity Ratio(SLR): 
     The share of net demand and time liabilities that banks must maintain in safe and liquid assets, such as, government securities, cash and gold.
     It was raised to the  maximum level at 38.5% on date 22/09/1990 and 29/02/1992.
     The maximum limit of SLR is 40% and the minimum limit of SLR is 0 in India.
      The present SLR rate is 18.50%.

3. Export Credit Refinance Facility:
     The Reserve Bank of India (RBI) provides export credit refinance facility to banks under Section 17(3A) of the Reserve Bank of India Act 1934, in order to encourage banks to extend more liberal export credit. The quantum of refinance is fixed from time to time based on the stance of monetary and credit policy of the RBI.
      All scheduled banks (excluding RRBs), which are authorised dealers in foreign exchange and have extended export credit are eligible to avail of the export credit refinance facility.Export credit refinance facility is available at the Repo Rate (which is linked to Reverse Repo Rate under the Liquidity Adjustment Facility (LAF), as announced from time to time.
      RBI extends the export credit refinance against the Demand Promissory Note (DPN) of banks.  
       The minimum amount of availment under this facility is Rupees one lakh and multiples thereof.
     The refinance has to be repaid on demand or within 180 days.

Indirect instruments:
1) Liquidity Adjustment Facility (LAF):
     Consist of daily infusion or obsorption of liquidity on a repurchase basis, through repo(liquidity injection) and reverse repo(liquidity absorption) auction operations, using government securities as collateral. These rates under LAF determine the corridor for short-term money market interest rates. 
      Present repo rate is 4% and reverse repo is 3.35%.

2)Open market operations (OMO):
        Outright sales/purchase of government securities, in addition to LAF, as a tool to determine the level of liquidity over the medium term.

3)Market Stabilization Scheme(MSS):
      The instrument for monetary policy management was introduced in 2004.              
      Liquidity of more enduring nature arising from large capital flows is observed through sale of short- dated government securities and treasury bills. The mobilised cash is held in a separate government account with the RBI.

Bank rate:
     It is the rate at which the RBI is ready to buy or rediscount bills of exchange or other commercial papers. It also signals the medium-term stance of monetary policy.  
     The present bank rate is 4.65. 

Important things to remember:
      The scheduled commercial banks are those banks which are included in the second schedule of RBI Act 1934 and which carry out the normal business of banking such as accepting deposits, giving out loans and other banking services.
      Scheduled banks are usually nationalised banks, private banks and foreign banks operating in India. 
      All Commercial Banks (including Regional Rural Banks),
Local Area Banks, Small Finance Banks, Payments Banks,
Primary (Urban) Co-operative Banks (UCBs),
 Central Co-operative Banks and State Co-operative banks are examples of the scheduled banks.
       

        Banks with a reserve capital of less than 5 lakh rupees qualify as non-scheduled banks. Unlike scheduled banks, they are not entitled to borrow from the RBI for normal banking purposes, except, in emergency or “abnormal circumstances." Some co-operative and local area banks are the examples of non schedule commercial banks.

      RBI monitors over the following indicators:
Interest rates,Inflation rate, money supply, Credit, exchange rate, trade, capital flows and fiscal position.


By....
S.M.Rachawad
At post Nanded.

USE OF ADVERBS

Important points to be remember to getting the meaning of following adverbs while using...

1)Too and Very
'Too' is used to saying more than desirable/required/reasonable.
Ex. You working too hard, it's not good for your health.
        She is too clever, I can't manage to her.

'Very' is used  to saying a great intent/level.
Ex.The story is very interesting, so I decided to listen to it.
     He works very hard, she can get job.

2)Late and Lately
'Late' is used to saying happening after the right/fixed/appointed time. Ex.The train arrived late.
      Not only did he turn up late, he also forgot his books.

'Lately' is used to saying recently/latest.
Ex. They have bought a car lately.
       

3)Uses of Quite/Pretty/Fairly/Rather
All these mean 'more than a little' but not 'very'. 
Note: Articles 'a' and 'an' used after 'quite' and 'rather'  but not before them.
Ex. Quite an interesting story.
       There was quite a lot of trafic today.

        He's a pretty attractive but not what I'd call gorgeous.

 'Rather' used to saying with unpleasant ideas. 
Ex. Rather cold.
       Rather a difficult exam.
       Rather a noisy traffic.

4)Uses of Hard and Hardly
'Hard' using to say 'a lot of strength (physical or mental)'.
Ex. She works hard.(work with a lot of effort).
'Hardly' mean almost no or not.
Ex. I have hardly any friends.(no friends).
5)Uses of Ago and Before
Both these adverb indicates past.
'Ago' is used with the past simple tense only(V2).
Ex. We met him ten days ago.

'Before' is used with perfect tenses(V3).
Ex. It has never happened to me before.
      She said that she hadn't seen me before.

By...
S.M. Rachawad.

Sometime People Why They Behave Like This We Do Not Understand, Is It Justifiable?

Sometime People Why They Behave Like This We Do Not Understand, Is It Justifiable?
       Sometime people take an  opportunity of someone's weakness and started to defame.
      Sometime people takes an opportunity of someone's weakness and started to create problems.
      Sometime people takes an opportunity of someone's weakness and started to make plans to indulge into problems.
      Sometime people takes an opportunity weakness  and started to make exclusion.

       In rare case, Sometime people takes an opportunity of someone's strength and started to do as above all..

As a humanity point of view and being a human being this is not correct and it's not justifiable. 
At the end, if you think doing wrong about others, the same time/situation will come definitely with you, this is by  the nature of the law. In Hindi there are famous quotes “जो दुसरों का बुरा करणे की सोचते हैं, एकदिन खुद का  बुरा हो जाहेगा” and “जैसे कर्म तैसे फळ” These are the very  true. Mean If we think/do wrong of self/ others in return the same you will get in near future or in long time. So be honest, straight forward, sensible and be good human being. 

By….
S.M. Rachawad.

Sources of gov Incomes:

Sources of gov Incomes:

1)Direct tax
        It is a tax applied on individuals and organisations directly by the government. The taxes that are directly paid to the government by the taxpayer.
E.g.  income tax, Corporation tax, Wealth tax, Capital Gains Tax etc.

2)Indirect tax
        It is not levied directly on the income of the taxpayer, but is levied on the expenses incurred by them. The incidence and impact of taxation does not fall on the same entity. It can be shifted from one individual to another.  It is collected by the government from manufacturer or retailer. The eventual tax amount is paid by the buyer of the goods and services.


1)Direct tax
1) Income Tax
        Income Tax is paid by an individual based on his/her taxable income in a given financial year. Under the Income Tax Act, the term ‘individual’ also includes Hindu Undivided Families (HUFs), Co-operative Societies and Trusts.

2)Corporation Tax
       Corporation Tax is paid by Companies and Businesses operating in India on the income earned worldwide in a given financial year. The rates of taxation vary based on whether the company is incorporated in India or abroad

3)Wealth Tax
        Wealth tax is applicable on individuals, HUFs (Hindu undivided families) or companies on the value of their assets in a given financial year on the date of valuation. It is taxed at the rate of 1% of the net wealth of any assets exceeding Rs 30,00,000. Net wealth includes unproductive assets like second residential property not rented out, cars, gold jewellery or bullion and land.

4)Capital Gains Tax
An individual earns profit by selling of capital assets are taxable under Capital Gains Tax.  Capital assets include stocks, bonds, residential property, precious metals etc. It is taxed at two different rates based on how long the property was owned by the taxpayer – Short Term Capital Gains Tax and Long-Term Capital Gains Tax.




2)Indirect Taxes
1. Sales Tax
        It is levied on the sale of movable goods. It is collected by the central government and state government. In inter-state sales Central government tax is levied on inter-state sales called Central Sales Tax or CST.  In intra-state (between the states) sales the state government levied tax is called Value Added Tax or VAT.

2)Service Tax
          It is levied on the service provider by the government.  Service provider eventually it collects from the end user at the time of provision of such service.
 
3)Excise Duty
           It is levied on production of manufacture goods Once goods are manufactured; it is directly paid by the manufacturer to the Central Government.

4)Custom Duty:
         It is levied on imported and exported goods. The rates of customs duties are either specific or on ad valorem basis i.e. it is based on the value of goods.

5)Stamp Duty:
        It is levied on the selling/transfer of immovable property located in the state. It is charged by the State Government.  It is varying in rates.

6)Entertainment tax:
        It levied only by the respective state government on all financial transactions related to entertainment. Ex. Tax on video games, movie shows, amusement parks, sport activities.


GST
       GST have a single unified tax system, which means that a single tax rate is applied throughout the country. A country with a unified GST system merges central taxes (e.g. sales tax, excise duty tax and service tax) with state-level taxes.
      India established a dual GST (CGST and SGST) structure in 2017, this was the biggest reform in the country' tax structure. The main objective of incorporating the GST was to eliminate double taxation, which cascades from the manufacturing level to the consumption level.
        The earlier tax system with no GST, then tax is paid on the value of goods and services and margin at every stage of the production process. It bears higher costs for goods and services which eventually would be paid by the end consumer.


India has, since launching the GST on July 1, 2017, implemented the following tax rates. 
 
 
Tax rate at 0%: Certain foods, books, newspapers, homespun cotton cloth, and hotel services. 

Tax rate at 0.25%: Applied to cut and semi-polished stones.
          
Tax rate at 5%: Tax on household necessities such as sugar, spices, edible oil tea, and coffee.
                                                                                                                                                         
Tax rate at 12%: Tax on computers and processed food.

Tax rate at 18%: Tax on hair oil, toothpaste, soap, and industrial intermediaries.

Tax rate at 28%:  Tax on luxurious products including refrigerators, ceramic tiles, AC, motorcycles, aerated drinks, cigarettes, cars.



Where rupee Comes from (major Sources):
1)  Income Tax
2)  Corporation Tax
3)  Custom duty
4)  Union Excise Duties
5)  GST and other Taxes
6)  Non-Tax Revenue
7)  Non-debt capital receipts   
8)  Borrowing and other Liabilities

*Components of Non-Tax Revenue:
         There are several services provided by the government that generate the income sources in the form of non-tax revenue to the government.




Here are examples of some components of non-tax revenues are as follows:        
1) Interest:
           It comprises of a) interest of loans given to states and union territories for non-plan     
    schemes and planned schemes. b) interest on loans advanced to Public Sector Enterprises   
    (PSEs), Port Trusts and other statutory bodies etc.


 2)Dividends and profits:
         This includes dividends and profits from PSEs( Public Sector Enterprises )as well as the transfer of surplus from Reserve Bank of India (RBI).
                                                                            
3)Petroleum license

                                                                                                                                
4)Power supply fees:
            This includes fees received by Central Electricity Authority from the supply of power     
      under the Electricity (Supply) Act.
    
5)Fees for Communication Services:                                                                      
            This mainly includes the license fees from telecom operators on account of spectrum   
     usage charges that licensed Telecom Service Providers pay to the Department of Telecom   
     (DoT).
    
6)Broadcasting fees:                                                                                                                            
         It includes license fee paid by DTH operators, commercial TV services, commercial FM
     radio services etc.

7)Road, Bridges usage fees:                                                                                                        
         This includes receipts through toll plazas on account of the usage of national highways,
   permanent bridges etc.

8)Examination fees:                                                                                                                             
        This includes fees paid by applicants of competitive examinations conducted by the     
   Union Public Service Commission (UPSC) and Staff Selection Commission (SSC) to fill up   
   vacancies in government offices.

9)Fee for police services:                                                                                                          
        This includes fee received for supplying central police forces to state governments and    
    other parties like Central Industrial Police Force (CISF) to industries etc.

10)Sale of stationery, gazettes etc:                                                                                       
         This includes receipts under Stationery and Printing relating to the sale of stationery, gazettes and government publications etc.

11)Fee for Administrative Services:
         This includes fees received for providing services like audit services, issuance of passport and visa etc.


*Non debt capital receipts (NDCR) of the union government include:
1)Recoveries of loans and advances given to state governments, Union territories and foreign    
    governments.
2)Disinvestment proceeds.


Where Rupees goes to:
1) Centrally sponsored scheme
2) Central sector scheme
3) Interest payments
4) defence
5) Subsidies
6) Finance commission and other transfers
7) State' share of taxes and duties
8) Pension
9) Other expenditure


By.........
S.M.Racahawad.
srachawad370@gmail.com.

"शाळा आणि शिक्षक” पुस्तकाबद्दल माझे अभिप्राय पूर्ण पुस्तक वाचून झाल्यावर या पुस्तकाबद्दल माझे अभिप्राय

“शाळा आणि शिक्षक” पुस्तकाबद्दल माझे अभिप्राय 
       पूर्ण पुस्तक वाचून झाल्यावर या पुस्तकाबद्दल माझे अभिप्राय व या पुस्तकातील काही बाबी जे की माझा मनावर प्रभावित केले त्यांचा थोडक्यात आढावा मी लिखित स्वरूपात मा़ंडत आहे.           
 टिप:
      माझा या लिखाणात चुका व विसंगती आढळून आल्यास व माझे काही विचार आपल्या विचारांशी जुळत नसल्यास      ते माझे वैयक्तिक मत समजावे, याबद्दल क्षमस्व.
       मला आपली “शाळा आणि शिक्षक”   E-Book  वाचण्यास उपलब्ध करुन दिल्याबद्दल व माझे अभिप्राय मांडण्यास अनुमती दिल्याबद्दल आपणांस खूप खूप धन्यवाद.                  
आदरणीय,                                                                                                                                                         ना.सा सर आपल्या लिखाणाने मी खूप प्रभावित झालो. आपल्या लिखाणातून मला तूमची विद्यार्थाप्रती,समाजाप्रती असलेली निष्ठा, प्रेम, तळमळ, धडपड व सामाजिक बांधिलकी याची प्रचीती मला वेळोवळी दिसून आली. तुमच्या प्रत्येक लिखाणातून काहीना  काही मेसेज वाचकांना मिळत असतो, व ते शैक्षणिक सुधारणा बाबतीत असो वा सामाजिक जागृती असो आणि राष्ट्रभक्ती पर असो. तुमचे लिखाण म्हणजे वाचकांसाठी विचारांचा एक खजिनाच असतो, वाचक वाचणात एवढे मग्न होतात की वेळ कसा निघून जातो हे कळतच नाही. तुमच्या या कर्तत्वाला माझा सलाम. तुमच्या या लिखाणाच्या कार्यातून भविष्यात असेच सामाजिक जागृती, सामाजिक बांधिलकी व शैक्षणिक सुधारण्याचे कार्य घडत राहो त्याचबरोबर वाचकांना आदर्श शिक्षक, आदर्श विद्यार्थी व आदर्श व्यक्तिमत्व कसे घडवता येईल व ते कसे टिकवून ठेवता येईल यासाठी असेच सदैव प्रेरणा वाचकांना मिळो. तुमच्या या कार्यास खूप खूप शुभेच्छा. 
       तुमचे हे कार्य व धडपड पाहून मला कधीकधी प्रश्न पडतो की आजकाल किती शिक्षक व सरकारी कर्मचारी आपली जबाबदारी अगदी कर्तव्यदक्षरित्या व प्रामाणिकपणे पार पाडतात ? अगदी फार कमी. आज प्रत्येकजण एवढा स्वार्थ बनत चालला आहे की अगोदर स्वतःची व स्वतःच्या कुटुंबाची सुधारणा लवकरात लवकर कशी होईल त्यासाठी भ्रष्ट मार्गाने आपली जबाबदारी विसरून कमीत कमी वेळेत पैसा कमवून मोठा कसा होता येईल हेच पाहत आहे. त्यामुळे पैसा, संपत्ती व वैयक्तिक स्वार्थ हेच सर्वश्रेष्ठ मानणारे हे मनुष्य मानवता, नीतिमत्ता व सामाजिक बांधिलकी या नीती तत्त्वापासून दुरावत चाललेला आहे. आणि पूर्णपणे असंवेदनशील बनत चालला आहे. परिणामी नात्यानात्यांमधील विश्वास, शिष्यांचा गुरुप्रती असलेला विश्वास, आई-वडिलांचा(वृद्ध) मुलाप्रती असलेला विश्वास, लोकांचा लोकांवरती असलेला विश्वास, विद्यार्थ्यांचा/ समाजाचा शिक्षणावरती असलेला विश्वास आणि समाजाचा सरकारवरती असलेला विश्वास हळूहळू कमी होत असताना दिसून येते.                                                                                                                                             प्रत्येकाने जर पैसा, संपत्ती हेच सर्वश्रेष्ठ न मानता नीतिमत्ता, मानता व सामाजिक बांधिलकी याची जाण ठेवून आपापल्या क्षेत्रात अगदी प्रामाणिकपणे, कर्तव्यदक्षतेने काम केल्यास स्वतःला पैसा बरोबर आनंद व समाधान प्राप्त होऊन जीवन अधिक सुखी व आनंदी होईल. परिणामी स्वहित बरोबरच समाज आणि देशाचे हित व कल्याण होईल. आणि भारत एक विश्वसनीय राष्ट्र निर्माण होऊन सुजलाम-सुफलाम बनेल.
            आपल्या  “शाळा आणि शिक्षक” या पुस्तकातील खालील बाबी जे की मला खूप आवडले व माझ्या मनावर खूप प्रभावित केले त्यांचा थोडक्यात आढावा व त्यावर माझे काही वैयक्तिक मत या ठिकाणी मांडत आहे. 
१) कॉपी करणे करणे म्हणजे एक कलंक :
         खरोखरच कॉपी करणे म्हणजे एक कलंक व स्वतःच्या प्रगतीच्या मार्गातला अडथळा होय. नकला मारून पुढे  जाणे म्हणजे लोकांना आपली प्रगती वाटते परंतु ही प्रगती तात्पुरत्या स्वरुपाची असते. दीर्घकाळासाठी भविष्यात ही प्रगती अधोगती असते. तेच जर व्यक्ती स्वतःच्या मेहनतीने, जिद्दीने नकला न मारता पुढे गेलेला असेल तर त्याचा आत्मविश्वास प्रचंड असते. त्याचे निर्णयक्षमता भक्कम असते. व तोच स्पर्धेत टिकू शकतो व आपले भविष्य उज्ज्वल बनवू शकतो.
        यासंदर्भात माझं स्वतःच एक उदाहरण या ठिकाणी सांगतो. दहावी नंतर अकरावी सायन्स ला ॲडमिशन घेतलं. त्यावेळेस आमच्या काही गावाकडच्या सिनीअर्स मित्रांना बारावीत चांगले मार्क्स मिळाल्यामुळे  त्यांचा डीएड ला नंबर लागला होता. मला पण डीएड ला जायची खूप उत्सुकता होती. बारावी सायन्स असल्याकारणाने परिक्षेत थोड्याशा नकलांचा आधार जर मिळाला तर डीएड चे स्वप्न सहज पूर्ण होईल असे मला वाटत होतं. परंतु ऐन आमच्या बारावी परीक्षेच्या वेळेस नकला चालणे बंद झाल्यामुळे डीएड ला जायचे स्वप्न अपेक्षाभंग झाले. मी ७५ टक्के ची अपेक्षा केली असता केवळ मला ६३ टक्केच मिळाले. त्त्यावेळेस पहिल्यांदाच मी नशिबाला दोष देत खूप निराश झालो होतो. खूप काही आपण गमावलं व आपलं शैक्षणिक करिअर संपलं आता असे वाटत होतं. अशा निराश अवस्थेत मी डि.बी कॉलेज भोकर येथे ॲडमिशन घेतलो. डि.बी कॉलेज मध्ये बी.ए च्या प्रथम वर्षापासून माझ्या जीवनाला एक नवीन कलाटणी मिळाली होती. चांगले अनुभवी प्राध्यापक व त्यांचे मार्गदर्शन आणि शिकवण, Strict Examination पद्धती,स्वतःची मेहनत व जिद्द या बळावर माझा आत्मविश्वास भक्कम होत गेली. डि.बी कॉलेज हे माझ्या जडणघडणीत फार मोलाचा वाटा आहे तर पुणे येथील पुढील शिक्षण  माझा सर्वांगीण विकास व यशात फार मोठा वाटा आहे.
        माझ्या जीवनात  जे काही यश-अपयश, जय-पराजय व वाईट प्रसंग आलेत ते चांगल्यासाठीच आलेत असे मला आज वाटते. त्यातून मला खूप काही शिकायला भेटले व माझे मन खूप खंबीर व जिद्दी बनले. आज मी जे यश संपादन केले त्याचे श्रेय हे मला भूतकाळात अपयशातून मिळालेल्या प्रेरणा यांस जातो.
२) आयुष्यातील महत्त्वपूर्ण वळण:
        आयुष्यातील महत्त्वपूर्ण वळण हे व्यक्तीच्या जीवनातील यशाच्या वाटेत फार मोलाचे आहे. जसे एकादा कारागीर एकादी वस्तू तयार करताना जसा आकार तो देत असतो तशी ती वस्तू आकार घेऊन बनत असते तसेच विद्यार्थी भविष्यात कसा आकार घेतो व कसा घडतो हे सुद्धा त्याला वेळोवेळी आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावरती मिळालेल्या महत्त्वपूर्ण वळणावरच अवलंबून असते. हे वळण त्याला आई-वडील, शिक्षक, मित्र, सभोवतालचे वातावरण यांच्याकडून मिळालेल्या संस्कार, आचार-विचार व शिक्षण यावर अवलंबून असते.

३) सांस्कृतिक कार्यक्रमातून विद्यार्थ्यांचा विकास:
        सांस्कृतिक कार्यक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये अवगत असलेले क्रीडा कौशल्य, कला कौशल्य दिसून येते. पण हे काही काळाकरता म्हणजे प्रजासत्ताक दिन सारख्या सोहळ्यानिमित्त मात्र ठरते. त्यानंतर त्यांना कोणीच प्रोत्साहन करीत नाही. शिक्षक व पालक जर खरोखरच विद्यार्थ्यांच्या अंगी लपलेले हे कला कौशल्य व क्रीडा कौशल्य गुण ओळखून व त्या गुणांना वाव देऊन प्रोत्साहित करीत राहिले तर विद्यार्थी कमीत कमी जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय पर्यंत मजल मारू शकतात व आपली कर्तत्व सिद्ध करून दाखवतात. मी माझे असे काय मित्र पाहिले आहे की जे कलागुण संपन्न व क्रीडा गुण संपन्न असताना देखील प्रोत्साहन व मार्गदर्शन अभावी ते मागे राहिलेत. म्हणून शिक्षक, प्राध्यापक व पालक यांनी आपली मानसिकता बदलणे गरजेचे आहे. खरोखरच एखाद्या विद्यार्थ्यांच्या अंगी तसे अवगत गुण असतील तर त्याला वाव देऊन त्याला पुढे जाण्यास प्रोत्साहीत करावे अन्यथा टॅलेंट  नष्ट पावते व सांस्कृतिक कार्यक्रमातून विद्यार्थ्यांचा म्हणावं तेवढा विकास होणार नाही.
४) लोकसहभागातून शाळा विकास:
       आपण म्हटल्याप्रमाणे शाळेच्या विकास कार्यात जेवढी शिक्षकमंडळी, विद्यार्थी यांचा सक्रिय सहभाग असणं आवश्यक आहे तेवढीच गावातील लोकांचा सक्रिय सहभाग असणे गरजेचे आहे. या विकासकार्यात या सर्वांचा सुरेख संगम असेल तरच शाळा नुसती शाळा नसून एक विश्वासाचं केंद्र निर्माण होईल. आणि चांगले प्रतिभावंत, गुणी व यशस्वी विद्यार्थी घडतील.
           ग्रामीण भागात बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो की शाळेच्या विकासात गावातील लोकांचा सहभाग हा निष्क्रिय असतो. काही शाळांमध्ये तर कित्येक वर्षानुवर्षे अपुरे शिक्षक, अपुऱ्या पायाभूत सुविधा ह्या समस्या प्रकर्षाने दिसून येतात. ही परिस्थिती असताना गावातील प्रतिष्ठित लोकं, शाळा व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापक याबाबतीत काहीच हालचाल व लक्ष करीत नाहीत. तसेच ही गावकरी मंडळी शाळेच्या संबंधित वेगवेगळ्या उपक्रमात देखील भाग घेत नाहीत. या सर्व गोष्टींस कारणीभूत आहे त्यांची मानसिकता, त्यांना वाटते  “ठेविले अनंते तैसेची रहावे”.  यामुळे विद्यार्थ्यांचे अतोनात शैक्षणिक नुकसान होते.
        हे बदलणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रत्येकांनी आपली मानसिकता बदलायला हवी. आजचा विद्यार्थी हे उद्याचे देशाचे भावी आधारस्तंभ होय याची जाणीव प्रत्येकांना असायला हवी. शासनाने सुद्धा शाळेच्या विकासात लोकांचा सहभाग जास्तीत जास्त कसे वाढवता येईल यांकरिता वेगवेगळे उपक्रम राबवून जनजागृती घडवून आणले तर अधिक चांगले होईल.
५) लिहीण्याला पर्याय नाही:
          लोकांच्या मानसिक, आर्थिक व सामाजिक स्थितीत बदल घडवून आणायचे तर 'कलम व लिखाण’ यांची ताकद व महत्त्वाची भूमिका याबद्दल आपण मांडलेले विचार हे क्रांतिकारी, प्रभावकारक आणि मनाला  खूप स्पर्श करणारे आहेत. 
        तुमच्या पुस्तकात उल्लेखीत केलेले शांततेचे नोबेल पारितोषिक विजेते युसुफजई यांचे संदर्भ व त्यांचे  वाक्य “मला पुस्तक व पेन द्या  मी जगात क्रांती घडवून आणीन” हे ह्रदयाला स्पर्श करणारे क्रांतीकारी विचार आहेत. यावरून मला पेनच्या ताकदीची कल्पना माझा डोक्यात आली.                                                                                                    या पेनच्या सामर्थाबद्दल मला इंग्रजीतले एक म्हण आठवत, “The  pen is mightier than the sword” याचा अर्थ “पेन तलवारपेक्षा अधिक शक्तिशाली आहे”.  
 
६) शाळेला भिंती:
        शाळेला संरक्षण भिंत असले तर शाळेतील सुरक्षितता बऱ्याच प्रमाणात टिकून राहते. तसेच विद्यार्थी सुरक्षितपणे ज्ञानार्जन करू शकतात.  शाळेची सुरक्षितता राखणे ही सर्वांची सामाजिक जबाबदारी आहे. नुसत्या भिंती असून चालत नाही तर शिक्षक, मुख्याध्यापक व गावातील लोकांचा शाळाप्रती असलेली मानसिकता बदलायला हवी. शाळा विषयी आपुलकी व माझी शाळा ही भावना प्रत्येकाच्या मनात निर्माण व्हायला पाहिजे. तरच शाळेचा परिसर व शांततेला भंग पोहोचू शकत नाही व शाळा खरोखरच सुरक्षित आहे आणि मुलं सुरक्षितपणे ज्ञानार्जन करू शकतात असं म्हणता येईल.
७)एकच ध्यास ; वाचण्यास विकास:
          विद्यार्थ्यांचे भवितव्य हे त्यांनी विद्यार्थी जीवनात कमावलेल्या ज्ञानार्जनावर अवलंबून असते. हे ज्ञानार्जन त्यांनी वाचन,चिंतन व सराव यातून प्राप्त करीत असतो. 
       शालेय पुस्तकांच्या अभ्यासासोबत अवांतर वाचनाचे सवय किती महत्वाचे असते याबद्दल आपले विचार खूप परिणामकारक व प्रभावी आहेत. खरंच व्यक्ती अवांतर वाचन केल्यामुळे त्याला व्यवहार ज्ञान व वेगवेगळ्या थोर व्यक्तींचे  अनुभव शिकायला भेटते. या अनुभवातूनच व्यक्ती घडत असतो. 
       अलीकडे मुबाईल व टीव्ही या मिडीयाच्या प्रभावामुळे वरचेवर वाचन व वाचक मंडळी कमी होताना दिसून येते. यामुळे मुलं निर्बुद्ध , अविचारी व अकार्यक्षम बनत चालला आहे. ज्यांच्या घरी  मुलांना जेवढ्या जास्त luxurious (चैनीच्या) सुविधा मिळतात तेथे मुलं अभ्यासात आळशी व अकार्यक्षम बनताना दिसून येतात. याउलट जेथे सुविधांचा अभाव व गरिबी असते त्यांची मुलं अधिक होतकरू, हुशार निघतात. व ते जीवनात यशस्वी होतात. कारण त्यांना पर्याय नसतो. आपली जिद्द, मेहनत, धडपड व सराव या बळावर ते पुढे जात यश प्राप्त करतात. जर व्यक्ती परिस्थितीने कितीही गरीब असले तरी जर मनात प्रकट महत्वकांक्षा, जिद्द, मेहनत करण्याची वृत्ती असेल तर तो कितीही प्रतिकूल परिस्थितीत देखील आपला मार्ग शोधत असतो. म्हणूनच म्हणतात ना “गरज ही शोधाची जननी आहे” म्हणून. समाजात असे अनेक उदाहरणे आपल्या डोळ्यासमोर दिसून येतात की, गरीब घरचे मुलं देखील आता चांगल्या मोठमोठ्या पदावर पोहोचत आहेत व जीवनात यश प्राप्त करत आहेत, याउलट श्रीमंतांची मुलं ज्यांच्या  येथे सुविधांचा वर्षाव असतो व त्यांना कोणत्याही बाबतीत काहीच कमतरता नसते अशी मुलं रस्त्यावर फिरताना दिसतात. म्हणून मुलांना जमेल तेवढे कमीत कमी luxurious(चैनीच्या) सुविधा व फाजील लाड करावे. सध्याच्या काळात यशस्वी होण्यासाठी short cut मार्ग कुठेच नाहीये, म्हणून त्यांना मेहनत व परिस्थतीची जाणीव करुन द्यायला हवे. त्यांना नुसत्या यशस्वी झालेल्या व्यक्तीचे जीवनचरित्र वाचण्यास देण्याऐवजी जर अपयशातून व शून्यातून वर येऊन यशस्वी झालेल्या व्यक्तीचे जीवनचरित्र वाचण्यास दिल्यास व त्यांचा आदर्श घालून दिल्यास बराच फरक पडू शकतो व ते प्रेरणादायी ठरते.

८) मुलांच्या प्रगतीसाठी:
        मुलांचे प्रगती व यश त्यांना मिळालेल्या योग्य वेळच्या योग्य मार्गदर्शनांवर अवलंबून असते. आपण पाहतो की ग्रामीण भागातील मुलं बऱ्याच वेळेस confused असतात की दहावी-बारावी नंतर काय करायच ? आपली क्षमता व कौशल्यानुसार क्षेत्र निवड न केल्यामुळे नंतर ते भविष्यात पश्चात्ताप करीत बसतात. तेव्हा सगळी वेळ निघून गेलेली असते. म्हणून पालक व शिक्षकांनी विद्यार्थ्यांची क्षमता व आवड ओळखून त्यांना वेळीच प्रोत्साहित केले तर तशी परिस्थिती उद्भवणार नाही. प्रत्येक वर्षी शाळेत दहावी - बारावी नंतर करिअर संदर्भात मार्गदर्शन व Seminar  चे आयोजन करावेत.
              आपण सांगितल्याप्रमाणे जर पालक स्वतःच्या मुलांच्या शिक्षण व करिअर बाबतीत जागरूक असेल तर त्यांची मुले नक्कीच हुशार व होतकरू निघतात हे वास्तव आहे. पण ग्रामीण भागात बहुतांश पालक या बाबतीत शून्य असतात. त्यांच मत असं बनलेलं असतं की शिकून कोणाला नोकऱ्या लागणार आहेत, ही नकारात्मक भावना मनात पक्की भरलेली असते. पण शिक्षण हे व्यक्तीच्या सर्वांगीण विकासाचे साधन आहे याची त्याला काहीच जाणीव नसते. काही पालक तर आपल्या मुलांना सर्रासपणे शेतीच्या कामात राबवून घेतात. त्यामुळे मुलांचे अतोनात शैक्षणिक नुकसान होऊन    link तुटत असते. मुलगा अर्ध्यावर शिक्षण सोडून गेले तरी त्यांना काहीच काळजी नसते. म्हणून ही परिस्थिती बदलायची असेल तर गावातील शिक्षक, सुशिक्षित पालक व यशस्वी व्यक्ती यांनी मिळून सामूहिकतेने गावात शिक्षणविषयक जागृती निर्माण करायला हवी.  शाळेतील शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांच्यात सामंजस (Mutual understanding) असायला हवे. शिक्षक आपले व्यक्तिमत्त्व, आचार-विचार हे आदर्श ठेवायला हवे. कारण बहुतांश वेळेस विद्यार्थी शिक्षकांचे गुण जसेच्या तसे अनुकरण व आचरणात आणीत असतात.

९) राष्ट्रगीत आणि राष्ट्रभक्ती:
        आपण मांडलेले “राष्ट्रगीत आणि राष्ट्रभक्ती” याविषयी विचार खूप प्रेरणादायी आहेत. सध्याच्या या धावपळीच्या युगातील परिस्थिती पाहता या विषयी अधिक जागरूकता निर्माण करणे ही काळाची गरज आहे. ही  राष्ट्रभक्ती टिकवून ठेवणे ही सर्वांची जबाबदारी आहे. तसेच व्यक्ती राष्ट्रभक्ती असल्याचा केवळ दिखावा न करता ते अंतकरणात व आचरणात आणली पाहिजे. देशातील प्रत्येक ठिकाणची सार्वजनिक सरकारी मालमत्ता ही माझी आहे ही भावना ठेवून त्यास कसल्याही प्रकारचे नुकसान पोहोचणार नाही याची सर्वांनी काळजी हवी. देशातील जनतेवर, जवानांवर(सैनिक), साधनसामुग्रीवरती, भूभागावरती सदैव प्रेम बाळगायला हवीत. राष्ट्रगीत, राष्ट्रध्वज चे मान-सन्मान राखायला हवी. प्रत्येक शाळेत, महाविद्यालयात न चुकता राष्ट्रगीत गायले जावेत. तरच खरी राष्ट्रभक्ती निर्माण होईल.

१०) शिक्षक आनंदी तर मुले आनंदी:
       आपण सांगितल्याप्रमाणे शिक्षकांना जर त्यांच्या सोयीनुसार शाळा मिळाली तर त्यांचे अध्यापन देखील चांगले होऊ शकते हे बर्‍याच प्रमाणात खरे आहे. पण अल्ली ग्रामीण भागातल्या शाळेतील काही शिक्षकांकडे पाहता अशी परिस्थिती दिसून येते की, त्यांना शाळा अगदी घराजवळ असेल तर त्या संधीचा ते गैरवापर करतात. उदा. जसे की ते घराकडची कामे, शेती व इतर व्यवसाय बघत शाळा करतात. त्यामुळे वाचन व शाळेतील उपस्थिती कमी होऊन आपल्या शिकवणीतून म्हणावा तेवढा पूर्ण न्याय ते विद्यार्थ्यांना देऊ शकत नाहीत. तेच जर  अशा शिक्षकांना घरापासून दूरवर असलेल्या गावी बदली झाल्यास त्यांना शाळा शिवाय दुसरीकडे लक्ष केंद्रित करणे शक्य होत नाही.

११) वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने:
       याबाबतीत आपण सांगितलेले विचार मला खूप आवडले. खरंच, ज्ञान मिळवण्याचे ‘वाचन’ हे एक उत्तम साधन आहे. ज्याचे वाचन, चिंतन अधिक त्यांचे विचार, आत्मविश्वास व निर्णयक्षमता अधिक प्रभावी. असे असले तरी, किती वाचले यापेक्षा काय व कसे (किती आत्मसात केले)  वाचले हे महत्त्वाचे. सध्याची परिस्थिती पाहता असे दिसून येते की, व्यक्ती या सोशल मीडियाला addict होऊन जास्तीत जास्त वेळ त्यावर तो खर्च करत आहे. या वाढत्या प्रभावामुळे वाचन, वाचक मंडळी, दर्जात्मक लिखाण फार कमी होत चाललेला आहे. हे सोशल मीडियाचे फार मोठे दुष्परिणाम व शोकांतिका आहे.
             अध्यापन प्रक्रिया जर पूर्णपणे ऑनलाईन झाल्यास शालेय व महाविद्यालयीन जीवनाला अतिशय खराब दिवस येतील असे मला वाटते. त्यामुळे शिक्षक व विद्यार्थी उलट आळशी, अकार्यक्षम बनतील.
        सध्या शाळेतील ऑनलाइन संबंधित भेडसावणारी समस्या पाहता  या अडचणी दूर करण्यासाठी शासनाने प्रत्येक शाळेत प्रशिक्षित संगणक शिक्षक पूर्णवेळ तत्त्वावर नेमावा. असे केल्याने तो शाळेला पूर्णवेळ देऊन अधिक मन लावून काम करेल.
        सध्याची देशाची परिस्थिती पाहता  ‘लोकसंख्या’ ही जलद गतीने वाढत असताना दिसून येते. ही लोकसंख्या वाढ म्हणजे देशाच्या विकासातील फार मोठी समस्या व त्रासदायक आहे. देशाची मर्यादित भूभाग क्षेत्र, मर्यादित साधनसामग्री, मर्यादित विकासाची साधने लक्षात घेता लोकसंख्या वाढीला वेळीच नियंत्रणात आणणे ही काळाची गरज आहे. व ती सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे.

By:-

 S. M. Rachawad                                                   
 At post  Palaj.   Tq.Bhokar.  Dist.Nanded

The ideal state of mind and body

TRUE WORDS: To be/live happy, balanced and long life having low thinking (mostly negative), low expection, no comparison, low and sufficient diet and exercise. 
          Disturbence in the above chain may affect our life expection, unhappiness and sometime person get depressed.

Though it's true, but it it's very difficult to follow/achieve the above state of mind...

I think, this is self attainment/
enlightenment/ rational state of mind i.e.deep and logical thinking attitude. In society a very few people we found such nature, it may be innate(by birth) and  through experience/ get realisation after living of life. I think this is the best and golden/natural state of mind, who can enjoy life and live happiness,always. 
Why person get  depressed and lost belief on life...
I think, depression cause to peson in two ways.
1)Having no solution-Economic and social and other problem. Ex. Farmers distress and others.
2)Without any major reason/Having solution   /having everything is good  though person get depressed. This is so dangerous because having without any major reason/everything is good, why a person should worry and sacrifice beutiful life into worse. I think, this is a problem of self understanding/ deep and logical understanding/misbelief. This cause mainly high level of negative thinking, high expectation and comparison. 
He's/ She' mind become completely negative, the misconception/ misunderstand/misbelief created in the mind of depressed. This misbelief to depressed feels that it's own strong belief but outside the world know that it's a completely misbelief.He feels that no solution left.      I think,  suspicious cases of commuting sucide having everything is good  occurred due to this problem. Then we feel that why he commited such, should not be commit having everything is good.
Here, I want to say something about reality...  When a person get depressed, a negative pattern of thoughts completely fixed in the mind. He lost hopes, self belief. When thinking become  negative, the chemical imbalance occurred in the mind. When chemical imbalance occurred pain is started in the mind, that pain is so strong, someone said that psychological pain is dangerous than physical pain, it's true. Because it damage emotional imbalance and physical health. So this pain  some person endures and  some not, those who not endure who take wrong decision and those who endure and come out that state of depression who become so strong mentally, he realise the cost of pain and achieve golden state of mind. He become courageous, best person and motivator for others. 
I think, when a person stuck into  depression, he has to keep patience, to endure pain and wait for the time the situation will be change. After certain time your mind is definitely started to believing in you, then confidence, self esteem and everything recovered, definitely.
Very Important things to remembered:
1)World is suffering from mental crisis.
2)When suspicious thing created in the mind sometimes it lead depression then to draw out it completely from mind it need strong proof or psycological advice and medication.
3) Sometime cost of suspicious thoughts become so expense because  sometimes it destroys own/other life and interpersonal relations. So, person should be very clear, not indulge into major suspicious matter/thing.
3)Depression can cause any person any point of time or over the period of time. So, I think, person should always be remembered do not compare, do not expect at high, do not high think(mostly negative), think positive.
4) Knowledge of psychology very  important. So, gov should take  initiative role to teach this subject from at the school level. This  definitely help to people  be alert over the psycological problem and life. It helps to be alert over the every problem, develop rational thinking and deep and logical thinking towards every problem. 
Thank you.

Written by..
S. M. Rachawad

It's a great loss for the family, socity and the nation...

It's a great loss for the family, socity and the nation...

      Died by sucide due to depression,  it's a great loss for the  family of own, society and nation.      
      World is suffering from the mental health crisis. Worldwide in the 21st century some celebrities, government officers, politicians and  people have been commited sucide due to depression. A person come at this stage due to having no solution and having solution/without any  major reason. Without having any solution/major reason is so dangerous.     
    It's cause because of faulty and deep negative thinking. He/She not recognised his/her strength. He/She missunderstood about self. He/She continuous think about self, certain incident or certain bad thing happened  in his or her life. Knowing there is no output into this. 
    Our educational system and our national educational policy have to give importance on this issue. They have to teach or put in the syllabus about the study of human behaviour and psychology. If we get right and perfect education over the human behaviour, psychology since childhood, then inbult power of taking precaution, be alert, taking care, tackling power  came automatically. That's true strength of human being, that's is power of human being. Then, these types of incident will not occure. 
      We save, We can save,  The nation save the people who are very very important for own  family, society and the nation. 
     It's everybody and the nation's  responsibilty to  save the life, save the human, save the human being and be sensible. 

Thank you.

By...
S.M. Rachawad.

What is correct scientifically...

What is correct scientifically..
     In the nature God is given a beautiful life to all living organism. If we see living of animals, other living beings and growing of trees in the forest, by  this we get great lesson.  
    See, how the animals live happily and enjoyed their life. And also have love, affection and sensible over their kind.
     See, how the trees are grows naturally and we seen a beutiful scenario.      
     So, human being as an one of the natural entity of this nature and this universe,  the life should be:
    "Living naturally,  growing naturally" and "living present moment  is the true and scientifically correct for the life. 
     So, A  man "be a natural" "be a natural". Let your body and soul grow them naturally. Let yours thougths flow them naturally.
     Then see you life 'a beutiful life', ' heaven of your life' , 'happines of life' and  enjoy the life'.  
    This is the scientifically and naturally, true of life.

Thank you..

By...
S.M. Rachawad.

मनावर नियंत्रण प्रस्थापित करणे हिच जीवनाची खरी यशस्वीता

मनावर नियंत्रण प्रस्थापित करणे हिच जीवनाची खरी यशस्वीता
        बऱ्याच जणांना वाटतं की, एकदा मनाची एकाग्रता प्राप्त झाली, की स्मरणशक्ती वाढते. मग त्या बळावर व्यक्ती आपल्या जीवनात यश संपादन करतो व प्रगती शकतो. काही वेळेस ही एकाग्रता भंग झाल्यास किंवा टिकवून ठेवण्यासाठी तो योगासने, विपश्यना, ध्यानधारणा याचा अवलंब करतो. पण मनाची ही एकाग्रता आयुष्यभर टिकून राहील याची शाश्वती नसते. एखादा प्रतिकूल प्रसंग माणसाच्या जीवनात घडला की,  ती एकाग्रता उध्वस्त होते. अशा वेळेस व्यक्ती चलबिचल व अविचारी होऊन वाम मार्ग पत्करू शकतो. 
        त्यावेळेस मला असं वाटत की,  मनाची खांबीरता, प्रसंग झेलण्याची क्षमता, धैर्य व साहस हे महत्वाचे ठरतात. पण काही व्यक्तींना ते जमत नाही म्हणून ते वाम मार्ग पत्करतात. 
        सांगायचं तात्पर्य, जेंव्हा व्यक्ती जीवनातील आशा कठीण प्रसंगाला धैर्याने, हिमतीने सामोरे जाऊन त्यातून बाहेर येतो, तेंव्हा तो अधिक बलवान, खंबीर बनतो. त्याच्या मनावर प्रचंड नियंत्रण प्रस्थापित होते. परिणामी तो आपल्या मनावर अधिराज्य गाजवतो. तेंव्हा त्याला आपल्या जीवनात घडून गेलेल्या/घडत असलेल्या/ घडणाऱ्या प्रत्येक प्रसंगकडे तो Deep and logical understanding ने पाहतो. तेंव्हा त्याला सुख व दुःख हे समभाव दृष्टीने पाहतो तेव्हा त्याच्यात भगवद्गीतेत सांगितलेली स्थित प्रज्ञात आलेली असते. मग तो कसल्याही प्रतिकूल परिस्थितीत भंग झालेली मनाची एकाग्रता प्राप्त करून हवे ते ध्येय  साध्य करू शकतो.

By...
S. M. Rachawad.

स्वभाव

स्वभाव
      स्वभाव हा जन्मतः चांगलं किंवा वाईट घेऊन कोणी जन्म घेत नसतो, तर ते लहानपनापासून आईवडील शिक्षक, समाज, मित्र यांच्याकडून मिळणाऱ्या शिक्षण , संस्कार व वातावरण यावर अवलंबून असतो, माझा मते एखाद्याला या सर्व गोष्टींची अनुकूलता लाभते तेंव्हा त्याचा स्वभाव एकदम अत्युच्च दुसऱ्या शब्दात सांगायचे झाल्यास सर्वगुणसंपन्न, Outstanding बनते, असे असले तरी माणसाच्या जीवनात असे काही प्रसंग अनपेक्षितपणे घडून जातात ते आपल्याला कळत पण नसते, त्याच्यामुळे त्याचं स्वभावात बदल होतो, तेंव्हा त्याच्या स्वभावात पहिल्यापेक्षा बदल होतो, अशा प्रसंगी मी त्याच्या बदल झालेल्या स्वभावाला मुळीच दोष देत नाही, कारण ते परिस्तिथीने व प्रसंगाने प्राप्त झालेला तो स्वभाव आहे, सांगायचं तात्पर्य तो  खूप चांगला होता, पण आता चांगला नाही असे दोष देणे चुकीचे आहे. स्वभावाला औषध नसते, स्वभाव कधी बदलत नसते म्हणतात   पण माझा मते, व्यक्तीचं स्वभाव कधीही बदलू शकते, समाजात असे बरेच उदाहरण आपल्याला पाहायला मिळतात, कितीही चांगला व्यक्ती वाईट होऊ शकतो, व वाईट व्यक्ती देखील चांगलं होऊ शकतं.

समज गैरसमज

समज गैरसमज
       ज्या प्रमाणे नाण्याचे दोन बाजू असतात तर त्याचप्रमाणे व्यक्तीचे स्वतः किंवा दुसऱ्या विषयी स्वभाव, प्रवृत्ती व परिस्तितीबाबत संभाव्यता मत ह्या दोन असतात, त्या एक म्हणजे समज व दुसरी गैरसमज. 
      माझा मते, स्वतः किंवा दुसरीविषयी स्वभाव, प्रवृत्ती व परिस्तिथी बाबतीत वास्तविकता  न जनता/ वास्तविक माहीत नसताना/व प्रत्यक्षात त्यात तेथे काहीच नसताना एकाद्याविषयी किंवा स्वतः विषयी नकारात्मक/पूर्वग्रहदूषित/वाईट मत तयार होणे म्हणजे गैरसमज होय. 
      तर वास्तविकतेचि जाणीव होऊन जे मत तयार होते ते म्हणजे समज होय. समज हे स्पष्ट, शुद्ध व विश्वासहार्थ असते व ते सकारात्मकतेकडे,उन्नतीकडे व नातीसबंध  सदृढतेकडे नेणारी ऊर्जा व माध्यम असते. तर गैरसमज हे अस्पष्ट, अविश्वास, नकारात्मकतेकडे ,अधोगतिकडे व संबंध खराब करणारे असते. कधी कधी एखादी गँभीर गैरसमज सुद्धा माणसाला उध्वस्त करू शकते व चांगले दृढ नातीसबंध खराब करू शकते. आपापसातील प्रेम, आदर, विश्वास कमी करते. यावरून गैरसमजची तीव्रता किती भयंकर असते, याची प्रचीती येते. माझा मते, व्यक्तीची समाधानता, प्रसन्नता, मनाची स्थिर अवस्था विचलित व चलबिचल होण्याकारणांपैकी गैरसमज हे एक कारण होऊ शकते. म्हणून गैरसमज सारखी मनाची वाईट अवस्था दुसरी असूच शकत नाही, कारण याठिकाणी खूप मोठे नुकसान होण्याची शक्यता असते. म्हणून दुसऱ्याविषयी कोणी काही  सांगितले तेंव्हा अंधविश्वासाने विश्वास ठेवून किंवा  स्वतः ला स्वतः विषयी भ्रम तयार करून घेऊन गैरसमज करून घेणे हे कधीही न परवडणारे व घातक ठरु शकते. व्यक्तीचे व्यक्तिगत पातळीवर अतोनात नुकसान तर होतेच पण आपापसातील दृढ व नातीसबंध खराब होतात. 
      माझा मते, समज नसताना आयुष्यात गँभिर गैरसमजुतीमुळे झालेली/ होत असलेल्या/होणाऱ्या परिणामांचे व याचे मूल्य  पैशात कधीच होऊ शकत नाही. कारण व्यक्तिगत पातळीवर जेंव्हा गँभिर गैरसमज निर्माण होतो तेंव्हा त्याचे आत्मविश्वास , स्वाभिमान खाली जाते. ज्या बाबतीत त्याचे गैरसमज झाले त्याबाबतीत तो पुढे कधीच जाऊ शकत नाही. उदा. ईश्वराने सर्वाना शरीर, बुद्धी व काही अंशी परिस्थिती सर्वाना सारखी दिली आहे, असे असताना देखील काहीजण प्राप्त परिस्थितीतुन बाहेर पडून यश मिळवतात. उलट काही जण जवळपास सारखी परिस्तिथी असताना देखील मागे का पडतात? तर मला असे वाटते की याठिकाणी त्यांची आपल्या मानसिकतेवर, सामर्थ्यावर व क्षमतेवर झालेली गैरसमज असू शकत नाही का? म्हणून व्यक्ती स्वतःला ओळखणे व स्वतःच्या सामर्थ्यावर, क्षमतेवर विश्वास ठेवणे खूप गरजेचे आहे. तसेच दुसऱ्याविषयी आपली मत तयार होण्यापूर्वी त्या परिस्तिथीकडे वास्तविकतेने, वैज्ञानिक दृष्टिकोणतेने, तार्किक तेने,  सद्विविवेकबुद्धिने चार वेळेस विचार करून मत बनवली पाहिजे, तरच गैरसमज दूर होऊन समज पक्की होईल, असे वाटते.

Written by...
एस.एम.रचावाड

विश्वास

विश्वास
       मानवी जीवनात विश्वास या शब्दाला या शब्दाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण बहुतांशी व्यक्तिव्यक्तीमधील नातेसंबंध व मित्रत्व यांवरच टिकवून राहते. जेवढा आपापसातील विश्वास जेवढा जास्त  तेवढा हे नातेसंबंध व मित्रत्व अधिक दृढ असते.
     असे असले तरी या वर्तमान जगात माणसाची प्रवृत्ती येवढा स्वार्थ होत चाललंय ना   त्याचा खरा स्वभाव कधीच दिसून येत नाही, दिसतात एक प्रत्यक्षात असतात एक. म्हणून कोणलोकांवर विश्वास ठेवताना  किती प्रमाणात विश्वास ठेवायला पाहिजे याचं  सावधगिरीने विचार करायला पाहिजे. 
     माझ्या मते, एकाद्याने एकाद्याचा विश्वास तोडला किंवा विश्वासघात केला, याचएव्हढं मोठं धोका कोणतीच असूच शकत नाही, कारण विश्वासघात झालेल्या व्यक्तीची मनाची अवस्था काय असू शकते त्या व्यक्तीलाच माहीत असते, आणि ते पचवणं किती अवघड असते त्या व्यक्तीलाच माहीत असत.
    माझ्या मते, जो विश्वास तोडतो ना तो आपला कधीच नसतो. आपल्या विषयी व आपल्या प्रगती, चांगुलपणा विषयी त्याच्या मनात पूर्वग्रहदुषित हमखास असते, तो अविचारी, अमानवीय व असंवेदनशील असतो, पण तो दिसू देत नाही. 
     म्हणून मित्रानो, स्वतःच किंवा दुसऱ्यांचं जीवन हे चित्रपट नाही, एक दिवसाचा सामना  व सराव सामना नाही, जीवन हे जीवन आहे व ते मौल्यवान आहे. त्याचे मुल्य पैशात व संपत्तीत कधीच होऊ शकत नाही. म्हणतात ना, चुका करा पण त्या चुकीमुळे एखाद्याच विश्वास तुटेल व एकाद्याच्या जीवनावर दूरगामी परिणाम होईल अशी चुका आयुष्यात करू नका. कारण एखादया वेळेस नकळत झालेली काही चूका माफी मागून सुधारता येते पण काही चुकीमुळे एखाद्याच विश्वासघात होत असेल तर असे चूका करणे टाळणे हे कधीही चांगले. कारण त्याचुकीमुळे एकाद्याच तुटलेला विश्वास हे कधीच माफी मागून सुधारता येत नाही. विश्वासघात केलेला व्यक्ती कायमचे स्मरणातून,आठवणीतून व मनातून निघून जातो, हे वास्तव आहे. म्हणून आयुष्यात चूका होणे परवडते पण कोणाचा विश्वास तोडणे किंवा विश्वासघात होणे कधीच परवडत नाही. म्हणून आयुष्यात व भविष्यात कधीही विश्वास देताना व विश्वासात घेताना याबाबतीत विचारपूर्वक निर्णय घेतले पाहिजे तरच विश्वासाला तडा जाणार नाही, असे वाटते.

By...
S. M. Rachawad.

निर्मात्याचे मानवाशी संवाद

निर्मात्याचे मानवाशी संवाद
१)हे मानव तू स्वतःला कधी ओळ्खशील?
    आयुष्याच्या आतापर्यंतचा प्रवास जरी खडतर असला तरी तू यांवर अतिशय धैर्याने व खंबीर पणे मात केलास, आयुष्याच्या प्रत्येक स्पर्धेत आतापर्यंत तू जिंकत आलेला आहेस. याबाबतीत मी तुझे कौतुक करतो. तुझा सामर्थ्यांची व क्षमतेची जाणीव मला आहे व तुलापण याची पूर्ण जाण आहे. फक्त तू स्वतःला ओळखणे विसरून गेलास. हे तुझी किती मोठी चूक आहे, हे  तुला कधी लक्षात येईल मानवा. तुझी परिस्थीती आता असं का होते 'कळते पण वळत नाही' हे पाहून मला खूप दुःख होतंय रे. एवढी प्रचंड क्षमता तुझी असताना देखील का जीवनात पराभव मानून    मागे हटत आहेस. जीवन हे एकदाच येते याची जाण ठेव. स्वतःला व इतरांना दोष देने थांबव जरा, स्वतः खंबीर हो जरा, तूच आहेस तुझा जीवनाचा शिल्पकार, चल उठ जागे हो. आणि आपले कर्तव्य निष्ठतेने पार पाडत राहा. अशक्य अस काहीच नाही, सगळं शक्य आहे.धीर धर जरा व परिस्थिती बदलाची वाट पहा, संयम व सहनशीलता राख. ज्याप्रमाणे सूर्यास्तनंतर सूर्योदय आहे त्याचप्रमाणे दुःख नंतर सुख येण तेवढंच तथ्य आहे, आता जरी तुझी परिस्थिती वाईट असली तरी तुझे चांगले दिवस नक्कीच येतील. 
२)नैतिकता व सामाजिक बांधिलकी ह्यांची जाण तुला कधी होईल?
     हे मानवा माणूस म्हणून जन्माला आलास तू हे विसरलास काय? तुझा अशा वागण्याने 'मानवता' या श्रेष्ठ मूल्यांची पायमल्ली झाली, याची तुला कधी जाणीव होते काय? कुठले हे तुझी नैतिकता, कुठले हे तुझे संस्कार.खरचं तुझात मानवता, संस्कार, संवेदना व सामाजिक बांधीलखी ह्या गुण अवगत असले असता तर तुझा स्वभाव येवढा स्वार्थ व भ्रष्ट झालाच नसता.
    काय गरज आहे तुला नैतिकता या श्रेष्ठ मूल्यांची पायमल्ली करायची व अनैतिक मार्गाने अमाप संपत्ती जमा करायची. खरं तर तुला याची जाणीव व्हायला पाहिजे की भ्रष्ट मार्गाने कमावलेला पैसा हे कधीच टिकत नाही व ती पैसा शासनाचा म्हणजेच लोकांच्या घामाचा, अश्रूंचा व कष्टाचा पैसा असतो. प्रमाणिकपणे व नैतिकतेने आपले कर्तव्य पार पाडले तर या गरीब माय बापाचं आशीर्वाद तुला लागणार नाही का?  तुला माहीत आहेच ना, निसर्गात निर्माण झालेली प्रत्येक गोष्ट एक ना एक दिवस संपणारच आहे, मानवाला सुद्धा एक ना एक दिवस हे सगळं सोडून जावंच लागेल, जाताना कमावलेली ही अमाप संपत्ती येतेच सोडून जावे लागेल. हे सर्व तथ्य असताना  तरीही तू हे वास्तववादी जीवन सोडून आभासी/कृत्रिम/नकली जीवनाकडे का वळलास. तुझाकडून मला अशी अपेक्षा नव्हती. मला हे तुझं वागणं अजिबात पटत नाही.मला या गोष्टीच खूप दुःख होतंय.
३)प्रेम, बंधुत्व व सामाजिक बांधिलकी याची जाण तुला कधी होईल रे?
     हे मानव तू येवढा स्वार्थ होशील म्हणून कधी मी कल्पना सुद्धा केली नव्हती रे. का विसर पडला तुला आपापसातील प्रेम, बंधुत्व व सामाजिक बांधिलकी याची जाण. का तू येवढा स्वार्थ, अहंकारी व मतलबी झालास हे मलाही कळत नाही.
    तुला याची जाणीव असायला पाहिजे की आपण सर्व मानवजात एक आहोत, सगळ्यांचे रक्त एक आहे. म्हणून एकमेकांविषयी सहकार्याची भावना, प्रेम व सामाजिक बांधीलकी ठेवण हे आपलं नैतिक कर्तव्य आहे. 
    द्वेषाने वैरी निर्माण होते तर प्रेमाने जग जिंकता येते, हे तुला माहीत असून असे का वागतोस तू.
    प्रेम, समज व विश्वास याची किंमत पैशात कधीच होऊ शकत नाही. प्रेमाने मोठमोठे युद्ध टाळता येते, माणुसकी जिंकता येते. समज ने आपापसतील गैरसमज दूर होऊन विश्वास प्रस्थापित होते. विश्वासाने नात घट्ट होतात व माणसं जवळ येतात. हे मानवा कधी संवेदनशील होशील रे याबाबतीत.
   शेवटी, हे मानवा खरं सांगायच म्हणजे तुझा जीवनातला चिरस्थायी आंनद व समाधान हे तु जेंव्हा स्वतःला व दुसऱ्याला ओळखायला सुरुवात करशील ना तेंव्हाच आहे. नैतिकता जपण्यातच आहे. कुटुंबाप्रती, समाजाप्रती, राष्ट्राप्रती संवेदनशील राहण्यात व प्रेम बाळगण्यातच आहे.स्वार्थ, अहंकारी व व्देष भावना सोडून देऊन बंधुत्व जपण्यातच आहे. मानवता या श्रेष्ठ मूल्यांची जपवणूक करण्यातच आहे. 
    तुझासोबत तुझा नावच येणार आहे, सगळं ईथेच सोडून जावं लागणार आहे, हे लक्षात ठेव मानवा. म्हणून आयुष्यभर प्रामाणिक तेत राहून नैतिकता जोपासून तुझा हातून जेवढा चांगला कार्य करता येईल तेवढा करून जाण्यातच जन्म धन्य व सार्थक आहे/होईल रे!
Written by...
एस. एम. रचावाड.
मु.पो.पाळज. ता.भोकर. जि.नांदेड.

Strength of the Nation determined by...

Strength of the Nation determined by the following:
In brief..
1)Does the country has full employment ?i.e. employment rate.
2)Does the country has gdp high? i.e. gdp rate.
3)Does the country has literacy rate full i.e. literacy rate.
4)No starving
5)Life expectancy
6)Human rights
7) Medical facility
8)Gender equality
9) Science and technology i.e. Research and Development.
10)Less corruption
11)Human development index
12) Infrastructure
13)Trade to gdp ratio 
14) Strong Currency
15) Strength of banking and financial sectors
16)Gross Domestic Happiness

By....
S.M.Rachawad.

FINANCIAL SYSTEM

FINANCIAL SYSTEM
        The financial system of any country comprises of the following components:     
1)Financial institutions
2) Financial instruments
3) Financial Markets
4) Financial Services


1) Financial Institutions  
a)Regulatory Ex. RBI, SEBI, IRDA, PFRDA
b)Intermediaries:
          It include Banking system and Non-banking financial institutions.
       Banking system comprises the commercial banks and co-operative banks.
       Non- Banking financial institutions are LIC, Unit trust of India(UTI) and IDBI.


2)Financial Instruments
         It include Claims, Assets, Securities.
a)Claims:
        The Financial asset represents a claim to the payment of sum money sometime in future(repayment of principal) a regular or irregular payment in form of interest or dividend. 

b)Financial asset: 
        It includes bank deposit, government bond, industrial debenture, stocks and mutual funds.

c)Financial securities:             
        Fnancial securities are classified as primary(direct) and Secondary(indirect) securities. 
       The primary securities are issued by the ultimate investors directly to the ultimate savers. E.g. Ordinary shares and debentures.
        While secondary securities are issued by the financial intermediaries to the ultimate savers. E.g. bank deposits, units, insurance policies.


3)Financial Markets:
          Financial Markets are the centers in the financial system. They make arrangements/provide facilities for buying and selling of financial claims and services. The corporations, financial institutions, individuals and government trade in financial markets either directly through brokers and dealers. The participants in financial markets are financial institutions, agents, brokers, dealers, borrowers, lenders and savers.

        Financial markets are sometimes classified as primary and secondary markets. Primary markets deal in the new financial claims called new issue markets. Whereas Secondary markets deal in security already issued or existing. Stock market have both the primary and secondary market segments.

Very often the financial markets are classified as money markets and capital markets.
        Money markets deal in the short-term claims(period maturity of 
one year or less).
E.g. Treasury bills market, call money and commercial bills market are examples of the money market. 
        Stocks markets and government bonds are the example of the capital market.
       Equity market, debt market and derivatives market also the parts of capital market.

       The capital markets deal in in the long- term(maturity period above 1 year) claims.


4)Financial Services
a) Banking Services
b)Stock Exchange Services
c) Insurance Services
d)Wealth Management Services
e) Investment Services
f) Portfolio Management Services
g)Tax/Audit Consultancy
h) Professional Consultancy/Advisory Services.

Written by...
S.M. Rachawad
At post Palaj.
Tq.Bhokar  Dist.Nanded.

कोरोना: जागरूकता व काळजी

कोरोना: जागरूकता व काळजी

       कोरोना बाधितांची संख्या वाढत असली तरी मृत्यूचे प्रमाण कमी आहे , कोरोना झालेले रुग्ण आता बरे होत आहे व मृत्यूदर आता कमी होत आहे म्हणून आता तेवढी काळजी करण्याची गरज नाही असं काही जणांना वाटत. असे समजून गाफील राहणे हे पूर्णपणे चुकीचे आहे. कारण हा साथीचा आजार आहे. आपणास माहितच आहे कि जगातील काही देशात community spread  झाला तेंव्हा फार  मोठ्या प्रमाणात या साथीच्या रोगाचा प्रसार झाला. परिणामी एकूण बाधितांची संख्या व मृत्यु पावणाऱ्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसून येते. काही देश विकसित असून व त्यांच्या आरोग्य व्यवस्था सक्षम असून देखील या वाढत्या संख्येला रोखण्यात अपयशी ठरत आहेत आणि या समस्येचा सामना करत आहेत. म्हणून या साथीच्या रोगाच्या प्रसारास वेळीच नियंत्रणात आणणे व त्याचा प्रसार मोठ्या प्रमाणात होण्याअगोदरच रोखणे खूप गरजेचे आहे. त्यासाठी देशातील प्रत्येक नागरिकाने वैयक्तिक काळजी बरोबरच वैयक्तिक स्वच्छता, सुरक्षितता बाळगणे खूप गरजेचे आहे. गरज नसताना घराच्या बाहेर पडणे टाळावे. तसेच शासनाच्या प्रत्येक धोरणास, निर्णयास सक्रीय प्रतिसाद व सहकार्य करावेत. तरच कुटुंबातील,समाजातील व देशातील लोकांच आरोग्य,जीवन सुरक्षित राहील व भविष्य उज्वल राहील. म्हणतात ना “सर सलामत तो पगडी पचास” म्हणजेच आपण जिवंत असलो तर या वाईट परिस्थितीमुळे होणारी आणि झालेली आर्थिक व इतर नुकसान भविष्यात नक्कीच भरून काढता येईल. 
शासनाने लागू केलेली टाळेबंदी व त्याचा कोरोना नियतंत्रनावर झालेला परिणाम याचे विवरण खालीलप्रमाणे:
1)ला टप्पा
मार्च 25 ते 14 एप्रिल
भारत एकुण बाधित: 562 महाराष्ट्र एकुण बाधित:122
मृत्यू:13                         मृत्यू:3                                                               
मृत्यू दर:2.31%                  मृत्यू दर:2.46%

2) रा टप्पा
15 एप्रिल ते ३ मे      
भारत एकुण बाधित :12340 महाराष्ट्र एकुण बाधित:2916
मृत्यू:417                          मृत्यू:187
मृत्यू दर:3.38%                    मृत्यू दर:6.41%

3)रा टप्पा
4 मे 17 मे 
भारत एकुण बाधित:42533  महाराष्ट्र एकुण बाधित:12974
मृत्यू:1373                            मृत्यू:548
मृत्यू दर:3.23%                        मृत्यू दर:4.22%
                                                                                           
4)वा टप्पा 
18 मे ते 31 मे
भारत एकुण बाधित: 101139          महाराष्ट्र एकुण बाधित:35058
मृत्यू:3163                         मृत्यू:1249
मृत्यू दर:3.13%                     मृत्यू दर:3.56%

एकूण 4 टप्प्यातील: 
सरासरी मृत्यू दर: भारत:3.01%       सरासरी मृत्यू दर:महाराष्ट:4.16%

5)था टप्पा
1जून ते 30 जून
        (संदर्भ: लोकसत्ता 25 मे 2020)


        टाळेबंदीच्या चौथ्या टप्प्यापर्यंतच्या आकडेवारीवरून असे लक्षात येते कि,देशातील व महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या व कोरोनामुळे मृत्यु झालेल्यांची संख्या हळूहळू वाढत असल्याचे दिसून येते. देशातील व महाराष्ट्रातील मृत्यू दर मात्र टाळेबंधीच्या तिसऱ्या टप्प्यापासून कमीकमी होत असताना दिसून येते. हे मृत्यू दर कमी होण्यामागील कारण शासनाने अलीकडील आरोग्यव्यवस्थेबाबतीत राबविलेले प्रभावी धोरण व लोकांमध्ये कोरोनाबाबतीत हळूहळू वाढत असलेली जागृती होय, असे वाटते. असे असले तरी महाराष्ट्राचे मृत्यू दर हे देशाच्या तुलनेत अधिक असल्याचे दिसून येते. महाराष्ट्राची सरासरी मृत्यू दर हे 4.16 % असून तेच भारताची सरासरी मृत्यू दर हे 3.01 % एवढी आहे. आणि देशातील एकूण बधितांपैकी 22% बाधित महाराष्ट्रातच आहेत. महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या व मृत्यू दर हे भारतातील इतर राज्यांच्या तुलनेने जास्त असल्याकारणाने महाराष्ट्रासाठी ही चिंतेची बाब आहे.
MINISTRY OF HEALTH AND FAMILY WELFARE DEPARTMENT ची दिनांक 28 जुलै 2020 रोजीची कोरोनाबाबतीत आकडेवारी खालीलप्रमाणे:

भारत
एकूण बाधित संख्या आतापर्यंत:1531669        
सक्रीय केसेस(Active Cases):509447 व दर:33.26%
बरा झालेले:988029 व दर:64.50%              
मृत्यु:34193  व दर:2.23%

महाराष्ट्र
एकूण बाधित संख्या आतापर्यंत:391440            
सक्रीय केसेस(Active Cases):144998 व दर:37.04%
बरा झालेले:232277 व दर:59.34%              
मृत्यु:14165  व दर:3.62


नांदेड                                                                                    (आकडेवारी, महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग, दिनांक 28 जुलै 2020)
एकूण बाधित संख्या आतापर्यंत:1368           
सक्रीय केसेस(Active Cases):670 व दर:48.98%
बरा झालेले:644 व दर:47.1%             
मृत्यु:54  व दर:3.9%
        देशात  राज्यात व जिल्ह्यात कोरोनाबाधीतांची संख्या व मृत्युपावणाऱ्यांची संख्या वाढत असलेली दिसून येते. मृत्युदर मात्र कमी होत असताना दिसून येते. हे मृत्युदर व याचा प्रसार कमी राहण्यामागील कारण शासनाने योग्य वेळी लादलेली कडेकोट टाळेबंदी, लोकांमध्ये निर्माण झालेली जागरुकता, येतील हवामान, लोकांचे जीवनमान व रोगप्रतिकारक शक्ती चांगली असणे हे होय. 
      असे असले तरी, आपल्या देशात कोरोनाबाधितांची एकूण संख्या व मृत्यू पावणाऱ्यांची एकूण  संख्या कमी राहण्याचं प्रमुख कारण हे जगाचा तुलनेत येते community spread  कमी झाला. परंतु, अलीकडील परिस्थितीवरून व येत असलेल्या आकडेवारीवरून असे लक्षात येते कि एकूण बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असलेली दिसून येते. म्हणजेच हळूहळू community spread व्हायला लागली आहे. एकदा जर community spread मोठ्या प्रमाणात व्हायला सुरुवात झाली कि मग त्याला रोकणे खूपच अवघड आहे. देशातील उपलब्द मर्याधित आरोग्य सोयी, सुविधा लक्षात घेता, यांवर प्रचंड ताण निर्माण होईल. मोठ्या प्रमाणात बाधित झालेल्या व होणाऱ्या लोकांना या सोयी, सुविधा उपलब्द करून देणे हे अडचणीचे ठरेल. तसेच सगळ्यांचे जीवनमान व रोगप्रतिकार शक्ती सक्षम असू शकते असं नाही. परिणामी, भविष्यात आपल्या देशात community spread मोठ्या प्रमाणात जर झाला तर बाधितांची संख्या वाढू शकते व मृत्युदर वाढू शकते. परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते. तेंव्हा कोणीच काही करू शकत नाही. म्हणून लोकांनी बेजबाबदारपणाने वागणे सोडून द्यावे. कोरोना या आजाराबाबतीत बाबत नेहमी सावध व जागृत राहावेत. सर्वांनी काठेकोरपणे वैयक्तिक स्वच्छता बाळगावीत, वैयक्तिक काळजी घ्यावेत. तसेच शासनाच्या प्रत्येक धोरणास व निर्णयास सक्रीय प्रतिसाद द्यावेत. तरच या साथीच्या आजाराला रोखणे शक्य होईल, असे वाटते.  

By….
S.M. Rachawad
At post Nanded.

कोरोना समजून घेतांना…

कोरोना समजून घेतांना…

       कधी कोणी  कल्पना सुद्धा केली नसतील की न भूतो न भविष्यती या २१ शतकात सगळ्या जगाला हादरून सोडणारा कोविड-१९ या महामारीचा उदय होईल म्हणून. या महामारीचा सामना करण्याकरता जगभरातील राजकर्ते, नोकरशहा, शास्त्रज्ञ व संपूर्ण मानवजात अक्षरस हतबल झालेले आहेत. या विषाणूचा धोका पहिल्यांदा चीनचे डॉ. ली वेनलियांग यांनी वर्तवला, त्यांनतर अवग्या 100 दिवसांत या महामारी विषाणूने जगभरात वनव्यासारखा पसरला. ना धर्म, ना जात, ना देश तसेच गरीब व श्रीमंत हे काहीच भेदभाव न करता बघताबघता अतिशय निर्दयपणे या महामारीने संपूर्ण वुहान शहर, चीन व साऱ्या जगाला वेढलं.
 कोरोना विषाणूची उत्पत्ती व स्वरूप:
       या विषाणूचे सर्वप्रथम रुग्ण हे चीनमधील वुहान शहरात डिसेंम्बर 2019 मध्ये सापडला, तेंव्हा हा विषाणू सार्स कोव्हि-2 म्हणून ओळखले जाऊ लागले. फेब्रुवारी 2020 मध्ये जागतिक आरोग्य संघटनेने या विषाणूचे नाव कोव्हिड-19 असे नामकरण केलं. को- करोना, व्ही- व्हायरस, डी-डिसीज. 2019 मध्ये सापडलेला हा विषाणू असल्याकारणाने कोव्हिड-19 असे नाव देण्यात आलं. हा विषाणू मुळात निर्जीव असून याचे रेणू ह्या गोलाकार प्रथिनांच्या साखळ्यानी बनलेले असतात. त्यावर स्निग्ध पदार्थांचे आवरण असते. या विषाणू भोवती काटेरी कवच असल्याकारणाने ते वस्तूवर किंवा अंगावर पडले असता सहज चिटकवून बसतात. जेंव्हा बाधित व्यक्ती खोकलतो त्यावेळेस तुषार विषाणूसह आजूबाजूला वस्तूवर पडतात. त्या वस्तुंना आपला हात स्पर्श झाल्यास ते आपल्या हाताला चिटकतात त्यांनतर ते हात नाकाला किंवा चेहऱ्याला स्पर्श झाल्यास हे विषाणू श्वसनाद्वारे किंवा तोंडावाटे घशात जाऊन फुफ्फुसात पोहोचतो. किंवा बाधित व्यक्ती थेट निरोगी व्यक्तीच्या संपर्कात आल्यास त्यांच्या खोकलल्यामुळे तुषार विषाणूसह निरोगी व्यक्तीच्या श्वसनाद्वारे किंवा तोंडावाटे घशात जाऊन फुप्फुसात पोहोचतो,.
       हे विषाणू शरीरात गेल्यावर हल्ला कसा करतो याच एक प्रचलित विचार आहे, हा विषाणू शरीरात गेल्यावर रक्तातल्या हिमोग्लोबिन मधला लोहाचा अनु वेगळा करून टाकतो. त्यामुळे श्वसन घेऊन सुध्दा पुरेश्या प्रमाणात प्राणवायू हा स्नायू, पेशी, शरीराच्या इतर भागात पोहोचू शकत नाही. परिणामी रक्तवाहिन्याना व फुफ्फुसाना ईजा होऊन रोग्याचा मृत्यू होऊ शकतो.
लक्षणे:
       अमेरिकेतील यूएस अँड प्रिव्हेन्शन या संस्थेने कोरोनाचे लक्षणे खालीप्रमाणे जाहीर केले आहे.
मुख्य लक्षणे: ताप, कफ, श्वास घेण्यात अडचणी. 
नवीन लक्षणे: थंडी वाजणे, थंडी वाजून अंग शहरणे, स्नायूदुखी, घसा धरणे, चव आणि वास संवेदना तात्पुरती जाणे. छातीत दाबल्यासारखे वाटणे, छातीत दुखणे, श्वसनास त्रास होणे, चेहरा व ओठ निळसर होणे, उठून बसता न येणे अशीही काही लक्षणे आहेत.
      कोरोनाच्या संसर्गात सौम्य व तीव्र प्रकारच्या वेगवेगळी लक्षणे दिसून येतात. विषाणूचा संपर्क आल्यापासून 14 दिवसात ह्या लक्षणे दिसतात. म्हणून करोना विषाणू संसर्गाला प्रतिबंद करण्यासाठी विदेशातून आलेले /दुसऱ्या राज्यातुन  आलेले /  दुसऱ्या विभागातून आलेले/दुसऱ्या जिल्ह्यातुन आलेले/ रुग्णांच्या संपर्कात आलेले नागरिक जे कि संशयित रुग्ण किंवा विषाणूचे संभाव्य वाहक असू शकतात हे शक्यता गृहीत धरून त्याना 14 दिवस वेगळे राहण्यास सांगितले/ठेवली जाते त्यास अलगीकरण (क्वारंटाइन) असे म्हणतात. या 14 दिवसानंतर त्यांना कोणतेही लक्षण न दिसल्यास वैद्यकीय चाचणी करण्याची गरज नसते, असे आरोग्य विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. 14 दिवसानंतर व्यक्ती कोणतेही काळजी करण्याची गरज नाही व आपल्या दैनंदिन व्यवहारास सुरूवात करू शकतात.
कोरोनाचा वैश्विक प्रसार:
       कोरोना या महामारीचा वैश्विक स्थरावरील वेगाने प्रसार पाहता आपल्या देशाच्या पंतप्रधानानी याचा प्रसार व जिवितहानी रोखण्यासाठी अगदी योग्य वेळी योग्य पाऊल उचलले. परिस्थिती वेळीच नियंत्रणात आणण्यासाठी त्यांनी 22 मार्च ला देशात जनता कर्फ्यू लागू केली. आणि 25 मार्च पासून संपूर्ण देशभरात टाळेबंदी लादली. आतापर्यंत या टाळेबंदीची एकूण चार टप्पे पूर्ण झाली असून आता पाचवा टप्पा चालू आहे. यास लोकांचा सक्रीय प्रतिसाद मिळाला. याचा परिणाम असा झाला की इतर विकसित व प्रगत देश्याच्या तुलनेत भारत कोरोना या महामारीला रोखण्यात आतापर्यंत तर यशस्वी राहिले. त्यामुळे भारतात कोरोना बाधितांची संख्या व कोरोनामुळे होणारा मृत्यूदर हे इतर देशाच्या तुलनेत फारच कमी आहे. मृत्यू पावणाऱ्यांची संख्या व मृत्यूदर कमी राहण्यामागील कारण ह्या एकूण बाधितांची संख्या कमी, हवामान, जीवनमान व येथील लोकांची सरासरी रोगप्रतिकार शक्ती चांगली असणे, होय. जगात एकून बाधितांच्या संख्येत अमेरिका पहिल्या स्थानावर आहे तर भारत चौथ्या स्थानावर आहे. एकंदरीत भारताचा मृत्यूदर हे 3.2% आहे. या तुलनेत जागतिक मृत्यू दर 7.5% इतका आहे. भारताची हि परिस्थिती जगातील बहुसंख्य प्रगत आणि श्रीमंत देशाच्या तुलनेत सध्यपरिस्तिथीत तरी चांगली आहे. या ठिकाणी भारताने  घेतलेल्या योग्यवेळी व योग्य निर्णय/ धोरण याचं यशच म्हणावं लागेल. वेळीचं जनता कर्फ्यू लादून टाळेबंधी केली नसते तर आज भारताची परिस्तिथी खूप वाईट झाली असती. कारण इतर विकसित देशाच्या तुलनेने आपल्या देशाची लोकसंख्या जास्त आहे आणि आरोग्य संबधीत पायाभूत सोयी सुविधा तेवढया सक्षम नाहीत. यास कारणीभूत आपल्या देशात आरोग्यवर होणारा खर्च हे सकल राष्ट्रीय उत्पनाच्या केवळ 1% च आहे. म्हणूनच आपल्या देशात आरोग्य सोयी, सुविधा पुरेशी व सक्षम असल्याचे दिसून येत नाहीत. स्वातंत्र्य मिळवून येवढे वर्ष होऊन गेले तरी अजून आपण आपली आरोग्य व्यवस्था मजबूत करू शकलो नाही ही खेदाची बाब आहे. याउलट इतर विकसित देशांच्या लोकसंख्या कमी असून देखील आरोग्यावर होणारा खर्च हे जास्त आहे, म्हणून विकसित देशात आरोग्य सुविधा या सक्षम असून देखील या वाढत्या रुग्ण संख्येला आरोग्य सुविधा पुरवण्यात समस्येचा सामना करत असताना दिसून येत आहेत. आपल्या देशातील परिस्थिती पाहता, सरकारने वेळीच कठोर पावले उचलली नसती व जनतेने या युद्धात प्रतिसाद दिला नसता तर निश्चितच आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण निर्माण झालं असता व त्यास रोखणे नियंत्रण बाहेर गेला असता. म्हणून अगदी वेळेवर घेतलेली खबरदारी हे कोणत्याही जागतिक व देशांतर्गत अशा नैसर्गिक आपत्ती समस्यावरील उपाय असू शकते व अशी परिस्थिती उदभवले तर आरोग्य व्यवस्था किती सक्षम असावं लागतं त्याकरिता आरोग्यक्षेत्रात प्रभावी सुधारणा करणे किती गरजेचे आहे, हे कोव्हिड ने दाखवून दिले आहे. हा सर्वांसाठी कसोटीचा काळ असल्याने अशाक्षणी परिस्थितीला सामोरे जाताना संयम, सहनशीलता व प्रतिकार ह्या गोष्टींची किती आवशक्यता आहे याची सर्वाना जाणीव झाली. 
भारताने टाळेबंदी केलेल्या प्रत्येक टप्प्यातील कोरोनाचे  स्वरूप: 
       या समस्येचा सामना प्रभाविपणे करण्यासाठी टाळेबंदी हेच उपाय व त्यास लोकांचा सक्रिय प्रतिसाद असणं खूप गरजेचे आहे. आतापर्यंत शासनाने एकूण पाच टप्प्यात टाळेबंदी लागू केली आहे. त्याचे विवरण खालीलप्रमाणे.
1)ला टप्पा
मार्च 25 ते 14 एप्रिल
भारत एकुण बाधित: 562 महाराष्ट्र एकुण बाधित:122
मृत्यू:13                         मृत्यू:3                                                               
मृत्यू दर:2.31%              मृत्यू दर:2.46%

2) रा टप्पा
15 एप्रिल ते ३ मे      
भारत एकुण बाधित :12340 महाराष्ट्र एकुण बाधित:2916
मृत्यू:417                          मृत्यू:187
मृत्यू दर:3.38%                 मृत्यू दर:6.41%

3)रा टप्पा
4 मे 17 मे 
भारत एकुण बाधित:42533  महाराष्ट्र एकुण बाधित:12974
मृत्यू:1373                        मृत्यू:548
मृत्यू दर:3.23%                 मृत्यू दर:4.22%
                                                                                           
4)वा टप्पा 
18 मे ते 31 मे
भारत एकुण बाधित: 101139          महाराष्ट्र एकुण बाधित:35058
मृत्यू:3163                                   मृत्यू:1249
मृत्यू दर:3.13%                            मृत्यू दर:3.56%

एकूण 4 टप्प्यातील: 
सरासरी मृत्यू दर: भारत:3.01%      
सरासरी मृत्यू दर:महाराष्ट:4.16%

5)था टप्पा
1जून ते 30 जून
        (संदर्भ: लोकसत्ता 25 मे 2020) 
      टाळेबंदी केलेल्या वरील चार टप्प्यातील आकडेवारीवरून असे लक्षात येते कि देशातील व महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या व कोरोनामुळे मृत्यु झालेल्यांची संख्या हळूहळू वाढत असल्याचे दिसून येते. देशातील व महाराष्ट्रातील मृत्यू दर मात्र टाळेबंधीच्या तिसऱ्या टप्प्यापासून कमीकमी होत असताना दिसून येते. हे मृत्यू दर कमी होण्यामागील कारण शासनाने अलीकडील आरोग्यव्यवस्थेबाबतीत राबविलेले प्रभावी धोरण व लोकांमध्ये कोरोनाबाबतीत हळूहळू वाढत असलेली जागृती होय, असे वाटते. असे असले तरी महाराष्ट्राचे मृत्यू दर हे देशाच्या तुलनेत अधिक असल्याचे दिसून येते. महाराष्ट्राची सरासरी मृत्यू दर हे 4.16 % असून तेच भारताची सरासरी मृत्यू दर हे 3.01 % एवढी आहे. आणि देशातील एकूण बधितांपैकी 22% बाधित महाराष्ट्रातच आहेत. महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या व मृत्यू दर हे भारतातील इतर राज्यांच्या तुलनेने जास्त असल्याकारणाने महाराष्ट्रासाठी ही चिंतेची बाब आहे. 
       भारतात कोरोनाचा पहिला रुग्ण 30 जानेवारी 2020 ला केरळ मधील त्रिचूर जिल्ह्यात आढळला. चीनमधील वुहान शहरात शिक्षण घेत असलेला हा विध्यार्थी भारतात आल्यावर तपासणी केली असता त्याला कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झाल. तर महाराष्ट्रातला पहिला रुग्ण हे 9 मार्च 2020 ला पुण्यात सापडला. दुबईतून आलेले दांपत्य तपासनी केला असता कोरोनाची लागणं झाल्याचे स्पष्ट झाल. भारतात कोरणोनामुळे  पहिला मृत्यू 12 मार्च 2020 ला झालं. 76 वर्षाचा वयस्कर व्यक्ती सौदी अरेबियातून भारतात आला, दुर्दैवाने त्याचा मृत्यू या कोरोनामुळे झाला. तर महाराष्ट्रात कोरोनामुळे पहिला मृत्यू 16 मार्च 2020 ला कस्तुरबा गांधी हॉस्पिटल, मुंबई येथे झाला. तो 63 वर्षाचा वृध्द होता.
आर्थिक व सामाजिक परिणाम थोडक्यात:
      आंतरराष्ट्रीय नानेनिधीचा प्रमुख क्रिस्टलिना जॉर्जिव्हा या म्हणतात की, आताची जी आर्थिक परिस्तिथी उदभवली ती 2008 च्या आर्थिक मंदीपेक्षा काही कमी नाही. आंतरराष्ट्रीय समुदायाला या विषाणूला रोखण्यात वेळीच यश आले व निधितरलतेतील समस्या सोडवता आल्या तरच 2021 मध्ये ही परिस्थिती सुधारते. 
     या कोरोनामुळे जागतिक व देशांतर्गत अर्थव्यवस्था उदवस्थ झाले आहे. आंतरराष्ट्रीय व्यापार ठप्प झालं आहे. देशांतर्गत अर्थव्यवस्थेत मागणी व पुरवठा नसल्यामुळे आर्थिक मंदीची अवस्था तयार झाली आहे. देशाची सकल राष्ट्रीय उत्पन्न व त्याचा वाढीव दर कमी झालं आहे, हे वाढीव दर 3.1% इतकी  कमी झाली आहे. उद्योगधंदे व इतर व्यवसाय  बंद पडल्यामुळे शहरी  व ग्रामीण भागात प्रचंड बेकारी फौज निर्माण झाली आहे. भारतात या बेकारीचा दर आता 24% इतकी वाढ झालेली आहे. नजीकच्या काळात या कोरोनावर औषध निघेल तरच या प्रतिकूल परिस्थितीतून बाहेर पडणे शक्य होईल.
      या प्रतिकूल आर्थिक परिस्थितीचा दूरगामी परिणाम सामाजिक जीवनावर प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे पडत असलेली दिसून येते. उधोगधंदे व कारकाने बंद पडल्यामुळे शहरी व ग्रामीण भागात प्रचंड प्रमाणात बेरोजगारी वाढली. लोकांना हाताला काम नसल्यामुळे वर्तमान व भविष्याची चिंता लागली. असं वाटत होत कि या कोरोनामुळे सर्वजन एकत्र आल्यावर आपापसातील प्रेम व आदर  वाढेल आणि नाती व मैत्रीचे संबंध अधिक दृढ होईल. पण  प्रत्यक्षात वेगळेच अनुभव पाहावयास  मिळतात.   व्यक्तीव्यक्तीमध्ये, कुटुंबामध्ये, समाजामध्ये एकमेकाविषयी अविश्वास, भीतीचे वातावरण, भविष्याची चिंता व गैरसमज वाढीस लागलेले दिसून येते. परिणामी नातीसंबंध, मैत्रीचे संबंध बिगडत चाललेली आहेत. परिणामी भविष्यात कौटुंबिक, सामाजिक हिंसाचार व अराजकता वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून हि वाईट परिस्थती वर्तमान व भविष्यात येऊ द्यायचे नसेल तर या संकटकाळात एकमेकांना मदत करणे, सहकार्याची भावना ठेवणे व एकमेकाकडे बघण्याचा दृष्टीकोन सकारात्मक ठेवणे गरजेचे वाटते. ज्या प्रमाणे सूर्यास्त नंतर सूर्योदय आहे, दुख नंतर सुख आहे, त्याचप्रमाणे प्रत्येक वाईट परिस्थिनंतर चांगली परिस्थिती येण हे तेवढच तथ्य आहे. म्हणून अशा परिस्थितीचा सामना करताना सहनशीलता, संयम व वेळ ह्या महत्वाची ठरतात. असे म्हणतात कि, संकट काळ हेच कसोटीचा काळ असतो, यावरूनच व्यक्तीच्या चारित्र्याची उंची ठरते व तो अधिक बलवान होतो, हे वास्तव आहे. म्हणून अशा परिस्थितीचा सामना खंबीरपणे, मनोधैर्यांने करणे व परिस्थिती बदलाची वाट बघने हेच या वाईट परिस्थितीवरील उपाय आहे, असे वाटते.  
निरोगी शरीर, निरोगी मन व मनोधैर्य असणे किती महत्वाचे: 
     निरोगी शरीर व निरोगी मन हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. म्हणतात ना “शरीर तंदुरुस्त तर मन तंदुरूस्त” व “मन तंदुरुस्त तर शरीर तंदुरुस्त”. कारण या दोन्ही गोष्टीचे संतुलन ही एकमेकावर अवलंबून असते.
    म्हणून शारीरिक व मानसिक संतुलन राखणे किती गरजेचे आहे अशा परिस्थितीत. व्यक्ती जेंव्हा  दोन्ही पातळीवर संतुलित असते, तेंव्हा त्याची  रोगप्रतिकारक शक्ती उत्तम असते. म्हणतात ना रोगप्रतिकारक शक्ती जेवढा जास्त तेवढा रोगापासून संरक्षण, हे वास्तव आहे. वास्तविक पाहता असे जेंव्हा साथीचे आजार येतात ना, तेंव्हा साथीच्या आजारापेक्षा भीतीचेच वातावरण जास्त निर्माण होते याचे प्रमुख कारणे म्हणजे सतत चिंता, तणाव, नैराश्य, संताप, चिडचिड, असुरक्षितता वाटणे, अविश्वास वाटणे यामुळे  मेंदूतील dopamine, serotonin  व noradrenaline ह्या रसायने पुरेश्या प्रमाणात स्राव होत नाहीत. परिणामी मानसिक संतुलन बिगडते व त्याचा थेट परिणाम शारीरिक संतुलणावर पडतो. परिणामी एकुणत व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. म्हणून रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याकरिता शारिरिक  पातळीवर जेवढं मेहनत घेणे जरुरीचे आहे तेवढेच भावनिक पातळीवर पण गरजेचे आहे. 
       शारीरिक पातळीवर संतुलन राखण्यासाठी योग्य व सकस आहार आणि व्यायामची गरज आहे तर मानसिक स्थरावर भावनिक नियोजन उत्तम व सक्षम असणे गरजेचे आहे. भावनिक पातळीवर संतुलन राखण्यासाठी आंनंदी व तणावमुक्त जीवन जगणे हा एकच उपाय आहे. त्यासाठी नकारात्मक विचार न करणे, अफवांवर विश्वास न ठेवणे, फसव्या व खोट्या बातम्यांवर विश्वास न ठेवणे, कोणतेही गोष्ट मनावर न घेणे, प्रेरणादायी साहित्य वाचणे तसेच योगा, प्राणायाम, ध्यानधारणा करणे हे महत्वाचे ठरते.
काळजी घेणे महत्वाचे..
मास्क वापरणे, हात नियमितपणे धुणे, सामाजिक अंतर ठेऊन राहणे, घरामध्ये राहणे, प्रवास टाळणे.
दाराच्या मुठीला स्पर्श केल्यानंतर, लिफ्टच बटन दाबल्यानंतर, दरवाजाची बेल वाजवल्यानंतर, एटीम मधून पैसे काढल्यानंतर सॅनिटायझर किंवा साबणाने स्वच्छ काळजीपूर्वक हात धुतली पाहिजेत.
गळाभेटी, हातात हात मिळवणं, टाळ्या देणं, पाठीवर थाप मारण, लग्न समारंभ आणि सार्वजनिक कार्यक्रमात एकत्र येणं टाळणे.
तणावमुक्त जीवन, व्यायाम, आहार, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन इ, व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स गोळ्या तसेच झंडू पंचारिस्ट, च्यवनप्रश सेवन करणे.
वेगवेगळ्या भाज्या, फळ , डाळी व बिया सेवन करणे .
मांसाहार सेवन करणे त्यात प्रामुख्याने मध्ये मटण, चिकन, मासे  आणि  अंडी  सेवन करणे.
सध्याच्या आरोग्य क्षेत्रातील कोव्हिडं उपचारात अडचणी थोडक्यात..
      खाजगी रुग्णालयात करोनावरील खर्च विचारात घेतल्यास सर्वसामान्य कक्षात दाखल व्हायचे झाले तर रुग्णांना प्रतिदिन 4 हजार रु. खर्च त्यात रूग्णखोली, तपासणी फी, पीपीही किट, जेवनाच खर्च चा समावेश आहे. पण त्यात  औषधे, सर्जिकल, साहित्य खर्च समाविष्ट नाही.
स्वतंत्र खोली घ्यायचं असेल तर-5 ते 7 हजार रुपये प्रतिदिन. 
अतिदक्षता:10 हजार रु प्रतिदिन. 
अशाप्रकारे सरासरी 14 दिवसाचा  खर्च किती महागडी ठरतो याची कल्पना येते. सगळेच गरिब लोक व मध्यम वर्गीय ह्या महागडी उपचार करूच शकत नाही, त्याना त्यासाठी शासकीय रुग्णालयाच्या उपचारावरतीच अवलंबून राहावे लागते कारण शासकीय रुग्णालयात मोफत उपचार आहे. असे असले तरी शासकीय आरोग्य सोयी सुविधा आपल्या देशात फारच कमी आहेत. व्यक्ती व्यक्तिगत पातळीवर सुरक्षित राहण्यासाठी व आरोग्य व्यवस्थेवरील संभाव्य ताण कमी करण्यासाठी व्यक्तिगत पातळीवर काळजी घेण्याबरोबर शासनाच्या प्रत्येक धोरनाच्या कार्यात सक्रीय प्रतिसाद देणे गरजेचे आहे,असे वाटते.
काही लक्षात ठेवण्यासारखे महत्वाचे.. 
       संसर्गाने एखाद्याला एकाद्या रोगाची लागण झाली तर त्या व्यक्तीची त्यात काय चूक ? करोनाचा आजार पण तसेच नव्हे काय ? करोना झालेल्या व्यक्तीकडे संशय व बहिष्कृत नजरेने बघणे, मानसिक अत्याचार करणे, वेळ प्रसंगी त्या व्यक्ती सोबत संबंध तोडणे हे कितपत योग्य..? ठीक आहे ना अशा रोगीपासून सामाजीक अंतर ठेवून तुम्ही दुर राहा पण तुमच्या अशा वागण्याने त्या व्यक्तीच्या मनाला काय वाटेल व त्याच्या मनाची अवस्था काय होईल हे कधी तुम्ही विचार केलात का? ही परिस्थिती उद्या कोणावरही ओढवू शकत नाही काय? अशा प्रकारे वागणे हे मानवतेला शोभणारे नसून ते अमानवीय, असंवेदनशील व अशोभनीय  आहे. म्हणून व्यक्ती आपल्या विचारात, वर्तनात व दृष्टकोणात सकारात्मक बदल करणे गरजेचे आहे. अशा परिस्थितीत माणसाने माणुसकी जपणे खूप गरजेचे आहे तरच माणुसकी या शब्दाला अर्थ राहील, असे वाटते.
     सहनशीलता व संयम ह्या  आव्हानास तोंड दयायला खंबीर बनवतात. हा सर्वांसाठी कसोटीचा काळ असल्याने याचा सामना धैर्याने व खंबीरपणे करावे.
कोरोनामुळे माणसं कळाली, त्यांच्या खोचक नजराही . संकटकाळी आपले कोण असतात याची जाणीव झाली.
कोरोना हा आजार श्वसनामुळे होत असल्यामुळे कोणत्याही पदार्थांच्या सेवनामुळे होत नाही, असे असले तरी सध्य परिस्थितीत सुरक्षिततेच्या दृष्टीने बाहेरील पदार्थांचे सेवन न करणे अधिक चांगले.
वातानुकूलित खोलीत कोरोना विषाणूमिश्रित थेंब जास्त काळ टिकवून राहतात. जास्त तापमान असलेल्या खोलीत हे थेंब लवकर सुकतात. म्हणून वातानुकूलित यंत्रणेचा कमीतकमी वापर करणे , खिडक्या व दरवाजे उगडे ठेऊन जास्तीत जास्त हवा खेळती ठेवणे गरजेचे आहे.
 उच्च रक्तदाब , मधुमेहाचे रुग्ण, मूत्रपिंड व्याधी असणारे , कर्करोग , गरोदर महिला व जेष्ठ नागरिक ह्या गटातील व्यक्ती  अधिक जोखीमचे आहेत. अन्यथा रोगप्रतिकार शक्ती चांगली असेल तर काही समस्या नाही. 
कोरोना हा आजार कोणत्याही वयोगटातील व्यक्तींना होतो.
कोरोनाबाधित  झालेले रुग्ण आता बरे होत आहेत त्याविषयी चिंता करण्याची गरज नाही. पण होऊ नये म्हणून व झाल्यावर काळजी घेणे खूप गरजेचे आहे.
आजाराशी लढा देऊन लोकांचे प्राण वाचवणाऱ्या डॉक्टरांचे, वैधकीय अधिकारी व कर्मचार्यांच्या प्रयत्नांचे  कौतूक करावे. त्यांच्याकडे सकारात्मकतेने बघायला पाहिजे. कोरोनाशी लढणाऱ्या या योद्धाना बहिष्कार नको, प्रोत्साहन द्या.
कोरोनाबाबत समाजात एक अदृश्य व अनामिक भीती निर्माण होणे साहजीकच आहे मग अशा भीतीचा स्वार्थासाठी उपयोग करून घेणारी मंडळी आहेत. विषाणूपासून व रोगापासून सुटका होण्यासाठी तंत्र,मंत्र, जप-जाप्य, धार्मिक प्रार्थना, पूजापाठ अशा विविध अवैज्ञानिक व अंधश्रद्धेवर आधारीत गैररकृत्य करणाऱ्यांवर विश्वास ठेवू नये.
सण समारंभ, लग्न, धार्मिक कार्यक्रम व राजकीय कार्यक्रमात एकत्र येणे टाळावे. आवश्यकता निर्माण झाल्यास सामाजिक अंतर ठेऊन चालावे.
रेल्वे, बस  व  विमान ह्याने प्रवास करताना सामाजिक अंतर ठेवू प्रवास करणे, बाहेर कुठेही जाताना सामाजिक अंतर ठेवणे.  
मजकूर छायाचित्र, ध्वनीचित्रपीत खातरजमा केल्याशिवाय पसरवू नये.
वाट्स एप, फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, टिकटाक आदी प्रसार व समाजमाध्यमांचा उपयोग अफवा व  चुकीची माहिती पाठवण्यासाठी करू नये.
सहसा व शक्यतोवर वर्तमानपत्र, जागतिक आरोग्य संगटना, आरोग्य विभाग व प्रशासन यांचाकडून आलेल्या महितीवरच विश्वास ठेवणे चांगले.
प्रशासन, पोलीस यंत्रणा व आरोग्य अधिकारी यांच्या आदेशाचे पालन करणे.
शेवटी, तामिळनाडूतील आजच्या कविपैकी  अव्व्ल दर्जाचे कवी कै. मुथू यानी करोनाच्या विध्वंस व क्रूर प्रव्रत्तीवर एक  सुंदर  कविता रचली आहे.
“अनुपेक्षा इवलासा मारख तू 
चाहुलसी लागू न देता ईवलासा तू
युद्ध न करताही विनाश करणारा तू ”….. (संदर्भ: प्रस्तुत कविता लोकसत्ता वर्तमानपत्रातील आहे). 
      पण करोना नक्की तू संपणार एक ना एक दिवस कारण निसर्गात निर्माण झालेली प्रत्येक  गोष्टीस अंत आहे, त्यामुळे तू काही त्यापेक्षा वेगळं असूच शकत नाहीस, आता जरी तू आपले वर्चव दाखवत असेल पण या युद्धात मानवच जिंकणार! मानवच जिंकणार!
करोना प्रतिकारासाठी नागरिक निधी:
पीएम केअर फंड( PM CARES Fund): Prime Minister's Citizen Assistance and Relief in Emergency Situations Fund.
      करोनाचा मुकाबला करण्यासाठी सरकारने हाती घेतलेल्या उपाययोजना नागरिकांचाही हातभार लागावा या उद्देशाने आपल्या देशाच्या पंतप्रधानानी नागरिक साहाय्य आणि आपत्कालीन स्थिती निवारण निधीची घोषणा 28 मार्च 2020 ला केली.या निधीतून सशक्त भारताचे दिर्घकालीन उद्दिष्ट साध्य करणे शक्य होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केले. 
देणगी  देण्यासाठी www.pm.india.gov.in या संकेत स्थळाला भेट देऊन क्रेडिट कार्ड/डेबिट कार्ड/यूपीआय/ नेट बॅंकिंग/आरटीजीएस/नेफ्ट ह्याद्वारे या निधीला देणगी देता येईल. या देणग्याचा आयकर अधिनियम 1961(80- जी) नुसार आयकर कपातीची सुट 100%आहे. 

मुख्यमंत्री सहायता निधी कोव्हिड-19:
करोनाच्या साथीचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकार अनेक काटेकोर उपाययोजना करत आहे. त्यांपैकी “मुख्यमंत्री सहायता निधी कोव्हिड-19” हे एक होय.
 या उपाययोजनामध्ये व्यक्ती, अनेक स्वयंसेवी संस्था, उद्योजक, धार्मिक संस्था ह्या स्वयंप्रेरणेने सहभागी होत आहेत व मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मदत करत आहेत. या साथीच्या नियंत्रनासाठी मुख्यमंत्री सहाययत निधी कोव्हिड-19 हे स्वतंत्र बॅंक खाते उघडण्यात आले आहे. या देणग्याचा आयकर अधिनियम 1961(80- जी) नुसार आयकर कपातीची सुट 100%आहे. 
बचत खाते क्र.39239591720   शाखा कोड-00300 
 स्टेट बँक ऑफ इंडिया,
मुंबई मुख्य शाखा, फोर्ट, मुंबई 400023
शाखा कोड 00300
आयएफएससी कोड SBIN0000300
चर्चिले शब्द:
अलगीकरण (क्वारंटाइन) आणि विलगीकरण (आयसोलेशन):                                                                                                
       कोरोना विषाणू संसर्गाला प्रतिबंद करण्यासाठी विदेशातून आलेले /दुसऱ्या राज्यातुन  आलेले / दुसऱ्या विभागातून आलेले/दुसऱ्या जिल्ह्यातुन आलेले/ रुग्णांच्या संपर्कात आलेले नागरिक जे कि संशयित रुग्ण  किंवा विषाणूचे संभाव्य वाहक असू शकतात हे शक्यता गृहीत धरून त्यांना 14 दिवस वेगळे राहण्यास सांगितले/ठेवली जाते.
      दरम्यानच्या काळात त्यांना कोरोनाची काही लक्षणे आढळल्यास तातडीने विलगीकरण (आयसोलेशन) कक्षामध्ये हलवले जाते. या संशयित रुग्णांपासून इतरांना संसर्ग पसरू नये याकरिता प्रतिबंधात्मक काळजी म्हणून त्यांना या वॉर्डमध्ये ठेवले जाते.  करोनाच्या संसर्गावर सध्या औषधे उपलब्ध नसल्याने त्यांना सर्दी, खोकला, ताप यावरील औषधे दिली जातात.
आरोग्य सेतू एप: आपल्यापासून रुग्ण कुठे व किती मीटर/कि.मी अंतरावर आहे याची माहिती बसल्याठिकाणी मोबाईलवर या एपद्वारे बघता येते.
इतर शब्द: Personal protective equipment, Surgical Masks, Surgical N95 Respirators, Hand sanitizer, lockdown, Hydroxychloroquine tablet, thermal scanners, stretchers. 

By...
एस.एम.रचावाड                                                                
मु. पो.पाळज. ता.भोकर जि.नांदेड.
मो.न. 9552868726

कोरोना महामारीचा विस्फोट: एक दृष्टीक्षेप

कोरोना महामारीचा विस्फोट: एक दृष्टीक्षेप जागतिक स्थिती थोडक्यात... 1 ते 10 लाख बाधित होण्यासाठी लागलेला कालावधी (सर्वाधिक बाधित राष्ट्र): 1)...